Elephinstone Road Accident

👉 _*चेंगराचेंगरी; निष्काळजीपणाचे 22 बळी!*_

_*Lets Up Special Report*_

मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर आज मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. जखमींचा आकडा जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

👉 _*एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?*_

आज सकाळी 9.30 च्या सुमारास अचानक पाऊस आला. पावसापासून बचाव व्हावा यासाठी परळ आणि एलफिन्स्टनला जोडणाऱ्या ब्रिजवर बरेच प्रवासी उभे होते. त्यातच परळ आणि एलफिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी गाड्या आल्या. या दोन्ही स्टेशनचे प्रवासी एकदम आल्याने आणि ब्रिजवर उभ्या असलेल्या लोकांना बाहेर पाऊस असल्याने उतरायचे नसल्याने ब्रिज माणसांनी गच्च भरला होता.

त्याचवेळी पत्रा कोसळल्याचे सांगण्यात आले. गर्दीच्यावेळी मोठा आवाज झाल्याने गैरसमजातून धावपळ सुरु झाली. ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले. एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली. यातच काही महिला आणि इतर प्रवासी खाली पडले. त्यांना अडकून आणखी काही प्रवासी ब्रिजवर पडले त्यांच्या अंगावरून लोकं गेल्याने ही चेंगराचेंगरी झाली. ब्रिजबाहेर निघण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने ब्रिजच्या बाजूला लावलेले पत्रे फोडून लोकांना बाहेर काढावे लागले.

मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. कारण या चेंगराचेंगरीने 22 पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला होता. या चेंगराचेंगरीत अनेक महिलांचे कपडे फाटले, अनेकांच्या हाता-पायाला मुका मार लागला होता. महिलांचा आरडाआोरडीने ब्रिजशेजारी असलेल्या रेल्वे वसाहतीत राहणारे बाहेर आले. त्यांना जे दृश्य समोर दिसले ते अत्यंत भयानक होते. या रहिवाशांनी देखील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर या रहिवाशांनी त्यांना चहा, पाणी आणि प्राथमिक औषधोपचार केला.

👉 _*’ही’ परिस्थिती का उद्भवली?*_

एल्फिन्स्टन स्टेशन हे पश्चिम रेल्वे मार्गावर आहे. परळ, वरळी यांना जोडणारे हे स्टेशन आहे. परळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत. अरुंद ब्रिजमुळे येथे रोज छोटे-मोठे अपघात होत असतात. लोक त्याविरोधात ओरड करतातही परंतू प्रशासन त्याकडे फार गांभीर्याने पाहत नाही.

एक मात्र झाले प्रवाशांनी मुलभूत सुविधांची मागणी केली आणि राजकीय पक्षांनी स्टेशनचे नाव बदलण्याची. आणि ते कागदोपत्री बदललेही गेले. कागदोपत्री एल्फिन्सटन स्टेशनचे नाव हे प्रभादेवी स्टेशन आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो. याकडे राज्यकर्त्यांना लक्ष देण्यास वेळ नाही. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिले गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

👉 _*उच्चस्तरीय चौकशी होणार*_

मुंबईतील एल्फिन्स्टन-परळ स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. तसेच घटनेतील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जखमींची प्रकृती सुधारावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.

👉 _*मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक*_

देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ही दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दु:खद असून मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशीदेखील या दुर्घटनेबाबत चर्चा केली असून या घटनेची राज्य शासन व रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य रेल्वे प्रशासनाला करण्यात येईल.

👉 _*कोणाला किती मदत?*_

1) मृतांच्या वारसांना : राज्य सरकारकडून 5 लाख + रेल्वेकडून 5 लाख = 10 लाख

2) गंभीर जखमी :  1 लाख

3) किरकोळ जखमी : 50 हजार

4) जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार

Wife Jokes

एकदा एका बायकोने आपल्या नवर्याला विचारले..

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

बायको-का ओ जर मी तुम्हाला 3-4 दिवस दिसले नाहीतर..

😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌

तुम्हाला कस वाटेल??

नवरा मनातल्या मनात जाम खुष झाला..

😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋

आणि  पटकन बोलला..

नवरा-मला तर खूप बर वाटेल आणि  मी लय खुष होईल..

😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

.
मंग काय..
.

.
बायको सोमवारी नाही दिसली..

😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

.
मंगळवारी नाही दिसली..
.

😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

बुधवारी नाही दिसली..

😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

.
गुरूवारी नाही दिसली..

😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

.
शुक्रवारी

जेव्हा डोळ्याची सुज कमी झाली..

🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
.
तेव्हा कुठ थोडी थोडी दिसली!

😂😂😂😂😂😂😂😂

चालतय की

स्वामी - एवढी दारु पिऊ नकोस.. एक दिवस नरकात जाशिल. ☺☺
गण्या - आणि दारु विकणारा 😳😳
स्वामी - तो पण ☺☺
गण्या - त्याच्या शेजारचा तो चकणा विकणारा 😳😳
स्वामी - तो पण 😊😊
गण्या - हं.. मग सगळे असतील तर चालतयं की...
😂😂😝😝

उटण्याचा उग्र वास

एकदम झक्कास जोक
सकाळी आंघोळीला बसल्यावर पतिराज ओरडून म्हणाले, "अगं या उटण्याचा उग्र वास कसला येतोय..."
.....
(थोडावेळ.एकदम शांतता)
......
.............
.......
पत्नी:-"अरे देवा..देवा...देवा....काय बाई तुमचा हा वेंधळेपणा. मी काल दोन पुड़्या आणल्या होत्या. एक उटण्याची व दुसरी हिंगाची.
तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले अन तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली, अन फासली सगळ्या अंगाला."
"काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..अरे देवा...कसं होईल या संसाराचं. .? काय म्हणावं या माणसाला.... बाई बाई बाई ...!!!!"
पती - "अग अग किती किंचाळतेस...तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय...तू कशाला एवढं टेंशन घेतेस?"
पत्नी- "अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या मला काही पडले नाही त्याचे पण ..
.



















तुमच्यामुळें मी भाजीत उटणे टाकले त्याचं काय?.."
तात्पर्य....बायका स्वतःच्या चुका अगदी छान जिरवतात..​
बिच्चारा हिंगाळलेला नवरा...​😂😂😝😝😝😳😳

Naya शहर

एक शराबी आकाश में देखकर दूसरे शराबी से पूछने लगा :
ये चांद है या सूरज.??

दूसरा शराबी : पता नही, मैं तो इस शहर में नया हूं.
😝😉😜😂😄

Health Tips

*डॉ.स्वागत तोडकर,* कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स...
👇👇👇👇👇👇👇👇👇

१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - *सर्दी, खोकला, ताप येत नाही.*

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर *लकवा (पॅरालीसीस)* येत नाही.

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर *मुखदुर्गंधी* निघून जाते व *अपचन* होत नाही.

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर *हार्ट अटॅक* येत नाही.

५) *स्मरण शक्ती* साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर *कॅन्सर* होत नाही.

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे - *हाडे मजबूत होतात.*

९) *ऐकू न येणे*- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

१0) *शरीरशुद्धी साठी* वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे - हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) *जुलाबासाठी*- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) *नाकाचे हाड वाढणे*- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

१३) *मुळव्याधासाठी*- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.

१४ ) वर्षातून फक्त एकदा *शुद्ध संजीवनी* १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी *थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.*

15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. *कातडी गोल्डन रंगाची होते.*

१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

१८) *पोटाच्या आजारावर -* वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

१९) *कानाच्या पडद्याला भोक -* उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

२०) *हात पायाला घाम येणे -* सुपारीचे एक खांड - सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे.

२१) *लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर*- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्षातून ४ वेळा ) केले तर *हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.*

         *----डॉ.स्वागत तोडकर*
          चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
         चिकित्सालय,कोल्हापूर.

गुण

एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
"नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय."
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.
बॉस : "बोला"
"काही नाही. तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय."
बॉस : "मग प्रॉब्लेम काय आहे ? इथे मुलाखती सुरू आहेत. तुम्हीही येऊ शकता"
"तेच तर न सर, मलाही यायचंय पण ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहे. पोचायला उशीर होतोय:"
बॉस : "ओके ओके, या तुम्ही"
*
इकडे मुलाखत सुरू राहते. अजून एकदोन मुलाखती होतात . पण बॉसच्या कानात त्या स्वरदाचा आवाज गुंजत असतो.
दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन येतो.
"सर, ट्रॅफिक कमी झालेय मी निघाली आहे. पण प्लिज सर उशीर झाला तर समजून घ्या"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या"
*
पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुगध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून !!
तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो. कारण त्याच्यासाठी "स्वरदा" फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो.
"सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे. पण गाडी लावायला जागा नाहीये. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळतेय का पाहून येतेय. सर प्लिज, त्यामुळे थोडा उशीर होतोय. प्लिज प्लिज"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही सावकाश"
*
आता बॉसला तिला भेटायची, पाहायची उत्सुकता लागून राहते. इतक्या मंजुळ आवाजाची मुलगी, नक्की कशी असेल ? म्यानर्स तर चांगले आहेत. नक्की हिलाच घेऊया.
*
अजून सात आठ उमेदवार शिल्लक असतानाच एक चिट्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिट्ठीवर लिहिलेले असते.
"सर, मी स्वरदा, आलेय तुमच्या ऑफिसमध्ये"
बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवूंन तिला लगेच आत बोलावतो.
स्वरदा आत येते. आणि sssssss
बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी (जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी "स्वरदा" उभी असते. बॉसचा भ्रम निरास होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच (आणि सुंदर वगैरे) असते.
स्वरदा बोलू लागते.
"सर, मला माहीत आहे. तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षे प्रमाणे मी दिसायला सुंदर नाही. ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढलीय. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही. हे तुम्हालादेखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला. आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच तीनचार वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन qualification आहे तो आवाज तुम्ही ऐकला. म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावलेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर"
**
दोन मिनिट निशब्द शांतता.
बॉस : "ते ठीक आहे. पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल. त्याचे काय ?"
स्वरदा : "मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर,. तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का ? पण तरी तुम्ही सुखी होताच न. कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर. तसेच इथल्याचे होईल"
*
तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉईंटमेन्ट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला,
"उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक"
आपल्यात उणीव आहे, किंवा आपण कशात तरी कमी आहोत, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल. यशस्वी करेल. त्या "एका" गुणांचा शोध घ्या. नक्की सुखी व्हाल

कोर्ट

जज्ज-मक्या , तू तिसर्या वेळेस कोर्टात आला आहेस ! तुला लाज कशी वाटत नाही ?

मक्या - तू तर रोज येतो कि रताळ्या,

तु तर कपात बुडून मरायला पाहिजे

नील आर्मस्ट्राँग

मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .??

सोन्या : निल आर्मस्ट्राँग

मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?

सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!

आजोबा

* पोस्ट खूपच छान वाटली ।.....*

काल एका बस स्टाॅप वर बसची वाट  पहात  होतो. शेजारी  एक आजोबा बसलेले होते.  हातात अॅल्युम्युनियमची काठी,  कानाला हेडफोन, खांद्यावर  शबनम, तोंडात चाॅकलेट  असावे . आजोबा कुठे  जायचे?
ते म्हणाले  पास आहे ,जी बस येईल  त्या बस मध्ये  बसायचे आणि  फिरायचे.  एकट्याने  फिरताना  भिती  नाही  वाटत? त्या वेळेस  ते म्हणाले  मागील वर्षी  बायको  आजारी पडली, शेवटच्या  क्षणी मी  मुलगा डाॅक्टर हजर होतो. बायकोने भितीने  माझा हात धरून  ठेवला होता तरी मी  वाचऊ  नाही  शकलो.  आम्ही  वय झाले  म्हणुन बाहेर  फिरायचो नाही . ती गेल्यावर माञ मी  हिंमत केली फिरायला सुरवात केली.मन खंबीर  केले, आवडेल  तिथे  जातो, लोकांशी  बोलतो, जे बघितले ते मुलाला घरी जाऊन  सांगतो. सोबत आधार कार्ड,  डाॅक्टरांचा मोबाईल  नंबर,  मुलाचा मोबाईल नंबर, मेडिक्लेम पाॅलिसी,  औषधे  आणि  मोजके पैसे ठेवतो आणि  फिरतो. जे आवडले ते खातो. एखाद्या  ठिकाणी  मुक्काम करावासा वाटला  तेथे  थांबतो ,मुक्कामाचे मुलाला  फोन  करुन  सांगतो. खुप  एकटे वाटले  की  वृध्दाश्रमात जातो, छान  पैकी  खाण्याचे पार्सल घेतो त्यांच्या सोबत खातो. त्यांच्याशी संवाद  करतो, भरपुर हसतो नवीन ऑक्सिजन मिळतो जगायला. काही वेळेस  लहानपणीच्या आठवणी आल्या  की  अनाथाश्रमात  जातो खाऊ  घेतो, खेळणी घेतो भरपुर  खेळतो. त्यामुळे  घरचेही  कंटाळत नाही  आणि  मी  पण आनंदात रहातो. एक बस आली  त्या मध्ये  ते चढले खिडकी तुन त्यांनी  बाय केले मोबाईल नंबर घ्यायचा राहीला पण ............
*जाता जाता  मला ऑक्सिजन देऊन  गेले.*
💐💐

👉दांडीया 💃🏼🚶🏼खेळताना जर कोणती मुलगी भाव 😍 देत नसेल .........तर हातावर 🙌🏼 🙋🏼 दांडी 🏑 मारा ..... प्रेमाने नाय तर नाय कमीत कमी रागाने  😡 तरी बघेल 😂😂😂

Propose

काल #गरबा 👏 खेळताना
एक👆#पोरगी💃खूप 👀#बघत होती..😎
मग काय ..
#चुकीला माफी नाही😕😕😕
.
आज #प्रपोज...😍😍😍😜😜
.
★ ( #शुभेच्छा_तर_द्या_ friends) ★😘❤😂😂😂😜😜

गाडीची काच


एकदा पाटील मित्रासोबत गाडीने 🚘 पिकनीकला जात होते...
गाडीच्या समोरील काचेतून मित्रांना काही दिसत नव्हते
😟
तरी सुध्दा आपले पाटील अगदी सफाईदार पणे  गाडी खड्डे चुकवित  चालवत होते.
मित्रांनी अगदी हैराण होऊन विचारले "पाटील, गाडीच्या काचेतून व्यवस्थित दिसत नसतानादेखिल गाडी परफेक्ट कशी काय चालवता ? "
😧😧😧
पाटील : काय सांगु ? विसरभोळेपणामुळे आतापर्यंत चष्मे झाले सतराशे साठ..

मित्र: आम्ही ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय?
😣😠
पाटील : तेच तर सांगतोय😜, चष्मे बनवून मी हैराण झालो
म्हणून....
.
.
.
गाडीची काचच चष्म्याच्या नंबराची  बसवली.....
पाटलांचा नादचं खुळा
होवू दे तोटा..
पाटील हाए लई मोठा...
😂😂😂

Grampanchayat Elections

ग्रामपंचायत निवडणूका

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
👇👇👇👇👇👇👇
👏👏👏👏👏👏👏
तुमचा खेळ होतो
आमचा जीव जातो...
 
ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात 
तरूणांसाठी दिलेला संदेश...

निवडणूक आली वाटतंय ...
पुढारी पांढरी कपडे घालून 
फिरायला लागलेत...
कार्यकर्ते घरोघरी प्रचार करतायेत...
दिवसभर हे घर ते घर...
रात्री बीअरबार...
काय सांगावे...
ही ग्रामपंचायतीची निवडणूक 
राष्ट्रपतीच्या निवडणूकीपेक्षा महत्त्वाची...
१००% मतदान होते...
जिवंतच नाही मेलेले सुद्धा मतदान करतात...
पाच वर्षासाठी...
आणि पुढील पाच वर्षे हे पुढारी 
गावगाडा चालवतात...

गाव गाडा याचा अर्थ कळला का ?
दहा दिवस दारू पाजा..
आणि 
पाच वर्षे गाव मातीत गाडा...
म्हणजे गावगाडा...

हा गावगाडा चालवणारे कोण?
हे पुढारी...
आणि गाडा ओढणारे कोण ?
बैल...
नाही ..हो...
गावची लोक..
म्हणजे आपण ....

विचार करा...
आता पटायच नाही...
पण अनुभव आला की पटेल...

काय हो...
आपल्या घरातील माणूस आजारी पडले 
तर हे येतात का हो दवाखान्यात न्यायला...
देतात का हो डाँक्टरची फी...
पण निवडणूक आली की कसे उचलून नेतात...

असो...

हे तुम्हाला कळतं 
मला कळतं 
पण निवडणूक आल्यावर का कळत नाही...

या काळात 
भावा भावात भांडण...
जावा जावात भांडण...
देवा देवात भांडण...
बांधावरून जाऊ देणार नाही..
रस्ता बंद करील...
पाणी बंद करील...
कशासाठी ?
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी...

निवडणूक कशासाठी असते...
गावचा कारभार चांगला चालावा,
विकास व्हावा,
प्रगती व्हावी...
या साठी...

पण आत्ता निवडणूक कशासाठी होते,
कशी होते...
याचा विचार करा...

मि हा लेख कोणा 
फ्युज गेलेल्या व्यक्तीसाठी लिहीत नाही..
तर हा लेख 
नव्या दमाच्या
सळसळत्या रक्ताच्या 
तरूणांसाठी लिहीतोय...

भावांनो,
जे झाले ते आपण बदलू शकत नाही 
पण जे होणार आहे त्यात आपण चांगले घा
घडवून दाखवू शकतो...
आपल्या गावाला बदलू शकतो...
ही ताकद 
शक्ती 
बळ
आपल्याकडे आहे...
आपल्या मतात आहे..
तीचा वापर झाला पाहिजे...

मि काय म्हणतोय 
लक्षात घ्या...
वापर मताचा झाला पाहिजे..
आपला नाही...
परत सांगतो...
वापर मताचा झाला पाहिजे, आपला नाही ....

क्रांतीतंत्र लक्षात घ्या...

* कोणीही आला तरी मत तुलाच हे सांगा...

* कुणाच्या डोळ्यावर येऊ नका...

* दहा दिवसात निवडणूक संपेल पण या काळात झालेली दुष्मनी कायम टिकते...
यामुळे कुणाच्या आध्यात.. मध्यात पडू नका..

* आपण नागरिक आहोत.. या भांडणात नुकसान आपले होईल असे वागू नका...

* कोणी जिंकला तरी भाकरीला पिठ देणार नाही...

* बाहेरच्या साठी घरात भांडण करू नका...

* कोणी दारू पाजली तर त्याला म्हणावे पुढील पाच वर्षे दारूचे पैसे आत्ता दे..
या पैशात मि काहीतरी कामधंदा करतो....

* फुकट मिळते म्हणून दारूचे व्यसन लावून घेऊ नका...

* या काळात जर कुणी पैसे दिले तर घ्या..
आपलाच पैसा आता बाहेर पडेल...
कोणी कष्टाचा पैसा लोकांना वाटत नाही....

* जो देईल त्या कडून पैसे घ्या, पण मतदान चारित्र्य संपन्न उमेदवाराला करा...

* या काळात कोणताही चुकीचा प्रकार करू नका...

* पोलिसांना सहकार्य करा...

* कायद्याचा भंग करू नका...

* मतदान करताना जात पात, पैसा, श्रीमती पाहू नका..चांगल्या लोकांना साथ द्या...

* मतदानाला जाताना मतदान स्लिप, ओळख पञ, आधार कार्ड जवळ ठेवा...
काही ठिकाणी ते एकत्र जोडलेही आहे...

* बोगस मतदान करू नका...

* तुम्ही केलेले मतदान कुणालाच कळत नाही यामुळे बिनधास्त मतदान करा...

* नंतर एखाद्या उमेदवार जिंकला म्हणून विरोधकांच्या दारात फटाके फोडू नका..
तो जिंकलाय तुम्ही नाही ...

* एखादा उमेदवार हरला म्हणून कुणाच्या घरावर हल्ले करू नका...

* या काळात जातीयवाद वाढवू नका...

* सर्वाशी प्रेमाने वागा...

* हा महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे ...
लालूचा चालू बिहार नाही हे लक्षात ठेवा...

* अस वागा की फुलेनां आभिमान वाटेल...

सांगणे माझ काम आहे...

पटले तर घ्या...

नाहीतरी

किती दिवस 
आणि 
किती पिढ्या
केवळ बोंबलत राहणार...

अमके तमके आगे बढो 
हम तुम्हारे साथ है....

स्वतः पुढे जायचे बघा...
दुसऱ्याचा बाप मेला म्हणून स्वतःची केस भादरणे बंद करा...
आपल्या जिवंत बापाचा विचार करा...   
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

विचार करा... 
हा मेसेज गावातील प्रत्येक माणसांना पाठवा

.......................आपला मित्र