Showing posts with label असेच बोलता बोलता .....(asech bolata bolata). Show all posts
Showing posts with label असेच बोलता बोलता .....(asech bolata bolata). Show all posts

पुराणातील मिथक

पुराणांची विश्वासार्हता

आजकाल एक ट्रेंड झाला  आहे पुराणांना नावं ठेऊन त्यांच्यातल्या मिथकांची खिल्ली उडवायची. यामागचे कारण, राजनैतिक असो वा इतर, पुराणांमधील शुद्ध ऐतिहासिक मजकुरावर अन्याय करतं.

दुर्दैवाने आज पुराणांना नावं ठेवल्यावर तुम्हाला 'पुरोगामी' असे म्हटले जाते.

एकदा एका मित्राने मला विचारले होते " जगातले किती देश पुराण आणि वेदांचा अभ्यास करतात?" . माझं साधं सरळ उत्तर होतं, पुराण आणि वेद हे आपले ग्रंथ आहेत.

बाकीच्या लोकांनी त्यांचे अध्ययन करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जरी ते करत नसले, तरी आपण ते केलेच पाहिजे कारण ते आपले ग्रंथ आहेत. हे कारण पुरेसे आहे, बाकीच्या कारणांची गरजच नाही.

त्रास हा आहे कि हिंदू धर्माशी निगडीत कुठलीही गोष्ट हि नेहमी मिथक म्हणूनच सांगितली जाते.

जेव्हा वासुदेव नि कृष्णाला नेले, तेव्हा यमुना बाजूला झाली हे मिथक आहे, पण जेव्हा मोसेस साठी इजिप्तचा समुद्र बाजूला झाला हि सत्य घटना आहे

रामायणात वानर बोलतात हे मिथक आहे, पण बायबल मध्ये कासव बोलतात हि सत्य घटना आहे

कुम्भकर्ण खूप मोठा होता, हे मिथक आहे, पण बायबल मध्ये गोलीअथ मोठा होता हि सत्य घटना आहे

कृष्णाने जे चमत्कार केले ते मिथक आहेत, पण जीझसनि केलेले चमत्कार हि सत्य घटना आहे

आदिवासी असलेला वाल्मिकी रामायण लिहू शकत नाही, पण निरक्षर असलेला मोहम्मद मात्र कुराण सांगू शकतो.

भीम आणि अर्जुन खूप बलवान होते हे मिथक आहे, पण सॅमसन आणि डेविड खांब तोडू शकत होते हि सत्य घटना आहे

सापांपासून प्रल्हाद बचावला हे मिथक आहे, पण बायबल मध्ये एक माणूस सिंहाच्या गुहेतून बचावतो हि सत्य घटना आहे

युधिष्ठीर जिवंत स्वर्गात जातो हे मिथक आहे, पण मोहम्मद घोड्यावर स्वर्गात जाणे हि सत्य घटना आहे

प्रत्येक धर्मात असेच मिथक असतात पण फक्त हिंदू धर्मातल्या गोष्टींना खोटे ठरवले जाते.

पुराणाच्या विश्वासार्हतेचं बोलायचं तर मी कोएनराड एल्स्ट हे काय म्हणत आहेत हे सांगतो--

"To the neglect of the legitimate history books, the ItihAsa-PuraNa literature, i.e. the Epics and the Puranas is like ignoring the historical Bible books (Exodus, Joshua, Chronicles, Kings) to draw ancient Israelite history exclusively from the Psalms, or like ignoring the historians Livius, Tacitus and Suetonius to do Roman history on the basis of the poet Virgil.  What would be dismissed as “utterly ridiculous” in Western history is standard practice in Indian history.

No serious historian would ignore the Exodus narrative simply because it also contains unhistorical episodes like the Parting of the Sea and the voice from the Burning Bush..So, if Biblical history can be accepted as more than fantasy, the same credit should be given to the historiographical parts of the Epics and Puranas."

पुराण आणि वेद हे आपले ग्रंथ आहेत,त्यात आपल्या लोकांची माहिती आहे, आपल्या राजांची,आपल्या ऋषींची,आपल्या राज्यांची. ते आपल्या भूमीवर लिहिले गेले, आपल्या पूर्वजांनी लिहिले, आपल्या संस्कृत भाषेत लिहिले. त्यामुळे हि फक्त आपलीच जबाबदारी आहे कि त्या ग्रंथांचे संवर्धन करण्याची व त्यांच्यातला ऐतिहासिक मजकूर बाहेर आणण्याची.

भारत माता की जय
                                             🌱🌴🌱

C/P

कोणी हे sms बनवते?

1) भारतात 33 करोड देव आणि लाखो बुवा बापु आहे मग भारत गरीब का आहे?

2) गणपती आणि सरस्वती विद्येची देवता आहे मग भारतात निरक्षरता का आहे?

3) भारतात ज्योतिष भविष्य सांगतात मग भुकंप, पुर, दहशतवादी हल्ले होतात मग ह्या ज्योतिषांना हे का नाही समजत?

*4) उपवास करुन मनोकामना पुर्ण होतात मग भारतात करोडो लोक उपाशी आहेत ज्यांना दोन वेळेच जेवण मिळत नाही मग त्यांना देव का प्रसन्न होत नाही?*

5) नवस करुन जर मुल होत असतील तर नवरा करायची गरज काय असे संत तुकाराम का म्हणतात?

6) तिर्थक्षेत्री दगड धोंडा पाणी असे संत तुकाराम का म्हणतात?

7) देव दर्शन करुन आल्यावर वाटेत गाडीला अपघात होऊन भक्त मरतात देवाच्या मंदीरात चेंगराचेगरी होऊन लोक मरतात मग *देव त्यांना का वाचवित नाही?*

8) देव चोरीला जात नाही फक्त _*दानपेट्या चोरीला जातात असे का?*_

9) मराठा, ओबीसी, एससी, एसटी लोकांच्या अंगात देव येतो मग ब्राम्हणाच्या अंगात देव का नाही येत?

10) देव आजार बरा करतो मग डाँक्टराकडेआपण का जातो?

11) देव आहे मग चोरी, बलात्कार, खुण का होतात?

12) सर्व 33 कोटी देवांनी भारतातच का जन्म घेतला? इतर देशात का नाही?

13) देवांना पोलिस संरक्षण का असते? देव स्वताच रक्षण का करु शकत नाही?

14) नवस करुन नोकरी मिळत असते मग अभ्यास करायची मेहनत करायची गरजच काय?

15) तिर्थक्षेत्रात भ्रष्टाचार केला जातो मग देव त्यांना शिक्षा का देत नाही?

16) देव सर्व काही देतो मग काम करायची गरज काय?

17) देवाच्या मंदीरा बाहेर भिकारयांची रांग का? 

वाट पहात आहे
तुम्हच्या उत्तराची
    परत वाचा

🤔🤔🤔

डार्विन च्या  सिंधातानुसार माकडा पासून  माणूस  झाला  हे  संपूर्ण  जग  मान्य करत आदि  मानव  नग्न राहायचा, आणि त्या  नंतर  किती  तरी शतका नंतर  कापडाचा  शोध  लागलाय  मग  माझा  सरळ  आणि  सोपा  प्रश्न ??
*देवाच्या अंगावर  कपडे कसे?*
कारण कापडाचा  शोध  आदिमानवा नंतर  लागलाय.

*मग देवाने  माणूस  निर्माण  केला  कि  माणसाने  देव ?*


तुम्ही म्हणता  रामायण आणि महाभारत  अति  प्राचीन  आहे.

मग धातू युग याचा  कार्यकाळ कधीचा आणि  मग  रामायण  महाभारतात, लोखंडी  भाले आले कुठून?

*चक्राचा शोध कधी लागला?*

तो तर  इसवीससना नंतर लागलाय मग रामायण आणि महाभारत अची प्राचीन  असेल  तर  रथाला  चाके कशी  काय????

रामायणात वानर पूल बांधतात आणि दगडावर राम अस लिहील तर पाण्यावर दगड तरंगतात हे तात्पुरत मान्य केल तरी  वानर लिहायला कुठल्या शाळेत गेली होती?

तसा उल्लेख असेल तर सांगा मग, हनुमान  पर्वत  उचलून  आणतो  तर सगळी वानर  सेना  उचलून  का  नेली  नाही  ????
वानरांना त्रास द्यायचं  कारण  काय ????

या जगात  अगदी फुला चा  जन्म  स्त्री केसर  आणि  पुकेसर एकत्र  आल्या शिवाय  होत  नसेल  तर,

*ब्रम्ह देवाच्या  बाहू मधून क्षत्रिय लोकांचा  जन्म  होतो  हे कस  शक्य  आहे ?*

*या जगात  मादी  जात  पिलाला  जन्म  देते  ब्रम्ह  देव  तर  पुरुष आहे.*

नारद  मुनी  ची  आई  सरस्वती, सरस्वती चा  बाप  ब्रम्हा..

*मग  नारद मुनी  ब्रम्ह  देवाचा  पुत्र  कसा??*
बापाची  मुलगी  बहिण असणार  ना  ????
मग  बहिण  आई  कशी???

ब्रम्ह देवाच्या  मुलीचा  मुलगा  ब्रम्ह  देवाचा  नातू  असायला  हवा  मग नारद  मुनीचा  बाप, ब्रम्ह देव कसा?

*इसवीसनाच्या पाचव्या शतकात आर्य भटाने [०]शून्याचा शोध  लावला.*

तर मग रावणाला  १०  तोंड होती  हि  कुणी  मोजली?

कारण  एकवर शून्य दिल्या  शिवाय  दहा  कसे  होतील  आणि  महाभारतात तर कौरव १०० आहेत येथे तर दोन  शून्य आहेत  आणि  अस  असेल  तर  *खर  कोण ? आर्य भट का रामायण  कि  महाभारत??????*

*आणखी  एक  प्रश्न आदिमानवापासून  आजचा  माणूस  तयार झाला   हे विज्ञानाणे मान्य केल आहे मग  आदिमानवाची  जात  कुठली  आणि  धर्म  कुठला ?????????*

या सर्व भाकडकथा, पुराण वाचून हसु येईल पण सत्य हेच की,
*अॅक्चुली देवाची निर्मिती मानवानेच केली..*
*मानवानेच जात, धर्म निर्माण केले..*

Source : Whatsapp

कुत्रा आणि गाढव

एकदा कुत्र्यात अन गाढवात
पैज लागते कि , जो पण लवकरात लवकर पळत जाऊन २ गावं पलीकडच्या सिंहासनावर बसेन.
तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन.

ठरल्या प्रमाणे दोघे तयार झाले ,

कुत्र्याला वाटले मीच जिंकेन .

कारण गाढव पेक्षा मी जोरात धावू शकतो ,

पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते .

शर्यत सुरु झाली

कुत्रा जोरात धाऊ लागला.

पण थोडस पुढ गेला नसेल कि लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावयला सुरवात केली ,

असाच प्रत्येक गल्लीत , प्रत्येक चौकात , घडत राहिले

कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवळ पोहचला

तर बघतो

तर काय गाढव त्या आधीच पोहचले होते

तिकडे अन त्यांनी शर्यत जिंकून ते राजा झाले होते
अन ते बघून

निराश झालेला कुत्रा बोलला कि

जर माझ्याच लोकांनी मला मागे ओढले नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते

तात्पर्य काय
१.आपल्याना विश्वासात घ्या

२.आपल्याना  पुढे जाण्यास सहकार्य  करा,त्याना प्रोत्साहन  द्या

३.नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील

४. नक्की विचार आणि आत्मपरिक्षण करा

       *🙏आपली_माणसं🙏_मोठी_करा*

एसटी संप

एसटी चा जो संप चालू आहे त्यावरून मला एक वर्षांपूर्वीचा अपघात आठवतोय .

स्थळ सावित्री नदी , महाड

रात्री १२ ची वेळ . . .
राजापूर मधून बस निघाली . . .
२३ प्रवासी झोपेत . .
चालक वयाची पन्नासी गाठलेला . .
अचानक . . काय झाले माहित नाही ..
पण गाडीला . . एक मोठा धक्का बसला . .
पूर्ण वेगाने पाणी . . घुसले . .
आणि पूर्ण काळोख . .

दोन दिवसांनी . . बस चे तुकडे मिळाले . .
त्यात मुख्य इंजिन चा भाग . . आणि चालकाची सीट मिळाली . .

आणि

मृतदेह हॅन्ड ब्रेक ओढलेल्या अवस्थेत सापडला . . . . .

बस . .

या पलीकडे नाही लिहू शकत 

एसटी  कर्मचाऱ्यांनी संप केला प्रवाश्यांच्या संतप्त प्रतिक्रिया  प्रशासनाने देखील हा संप बेकायदेशीर ठरवला परिवहन मंत्र्यांनी तर धमकीच दिली की सरळ कारागृहात डांबू म्हणून ..

मला एक सांगा अश्या कोणत्या मागण्यासाठी त्यांनी संप केला अवास्तव मागण्या आहेत का ? नाही  आपण जी दिवाळी ला उटणे लावून अंघोळ करतो न ती अंघोळ पण त्यांच्या नशिबात नसते ती अंघोळ त्यांची कुठे तरी लॉज मध्ये किंवा एखाद्या डेपोमध्ये होत असते त्यांना सन,ऊन पाऊस वारा माहीत नाही
सण कोणताही असो हिंदू मुस्लिम शीख पारसी यांचा कोणताही सण हा त्याच्या घरी साजरा नाही करत हे नक्की

त्यांचे वेतन जेमतेम दहा हजार आणि त्यांना कपात होऊन  मिळते 8 ते 9 हजार
मग त्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी केली तर त्यात गैर काय..

अहो कबाड कष्ट  रक्ताचे पाणी  करून कष्ट करणाऱ्या प्राध्यपकांना एक लाख ते दीड लाख मानधन असणाऱ्याना  सातवा वेतन आयोग मिळू शकतो तर एसटी कर्मचाऱ्यांना मिळायलाच पाहिजे

प्रवाश्याची गैरसोय होतंय हे मान्य पण एसटी कर्मचाऱ्यांची  ही गैरसोय बाबत सरकारने दखल घ्यावी यासाठी पण हा संप आवश्यक असेल  कदाचित
माझा पाठिंबा आहे या संपास  आपण ही पाठिंबा द्यावा

*संपूर्ण आयुष्य झिजवून . .  . .  .  . खालील लोक तमाम मराठी माणसासाठी मरताना दिसतात*

*एसटी - ड्रायव्हर कंडक्टर*
* आपले सैनिक *
*खाजगी दवाखान्यातील* *कर्मचारी ,*
*पोस्टमन*
*कंत्राटी कामगार*

याना . . नेहमी भरभरून मिळावे असे वाटते .

हि लोकं नेहमी झिजताना दिसतात .

मागण्या मान्य होऊन संप लवकर मिटू दे .

एसटी . . पोरकी आहे तुमच्या विना . ...

आवडल्यास जास्तीत जास्त पुढे पाठवा 🙏🙏🙏🙏

माणसं

खूप भावली ही कविता !
माहिती नाही कोणी लिहली आहे !
---------------------------------------
*दोन शब्द जगण्याविषयी* 🕊

कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये

चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये

कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये

नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये

गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये

जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये

सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये

नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये

हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.

*कारण*
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात
*सारी आपलीच माणसं !*

नक्की वाचा

गरूडभरारी म्हणजे काय ?

गरूडाचं आयुष्य असतं 70 वर्षाचं,पण तो 40 वर्षाचा होईपर्यंत त्याची चोच बोधट आणि वाकडी होते. त्याची नखं निकामी होतात. त्याच्या पंखातील बळ कमी होतं. सावज पकडणं त्याला जमत नाही. जीवनातील शौर्य संपलं . आता खाण्यापिण्याची भ्रांत अशी अवस्था होते. नखं नसलेला आणि आयाळ नष्ट झालेल्या म्हाता-या सिंहासारखं किंवा दात काढलेल्या सापासारखं जगणं पदरी येतं. कमालीचं नैराश्य जगणं असह्य होऊन जातं.
पण गरूडाचं काळीज वेगळचं असतं. उंच उंच उडत गरूड एका पहाडावर जातो एकटाच. खडकावर चोच आपटून आपटून तो मोडून टाकतो. एखाद्या ऋषींनी तपश्चर्येला बसावं असे दिवस काढतो त्या पहाडावर.
त्याला कुणी शिकवत नाही. हळूहळू पुन्हा अणकुचीदार चोच येऊ लागते; मग त्या चोचीनं तो स्वत:ची नखं उपसून काढतो. किती वेदना होत असतील; पण तो ते सहन करतो. नखं पुन्हा येतात तर त्या नखांनी तो स्वत: चे पंख उपसून फाडून काढतो. बिनपंखांचा गरड पुन्हा एकटा राहतो. काही काळानंतर त्याला पुन्हा पंख येतात, चोच तोवर मोठी होते, नखं धारदार होतात.
आणि मग तो जगप्रसिध्द गरूड आकाशात उंच भऱारी मारतो. तितक्याच ताकदीनं आत्मविश्वास आणि शौर्यानं तो पुढील 30 वर्षॆ जगतो.
स्वत:ची नखं उपसणं ही तपश्चर्या, वेदना परिवर्तनासाठी सहन करणं ही तितिक्षा (वेदना हसतमुखानं सहन करणं म्हणजे तितिक्षा) . एखाद्या योद्ध्याचं शौर्य आणि ऋषीचं तप अंगी बाळगणा-या त्या राजपक्ष्याची भरारी ही जगभऱ गरूडभऱारी म्हणून मानानं ओळखली जाते.

ही कथा ऐकताना माझ्या अंगावर रोमाचं उभे राहिले. वाटून गेलं हा गुण माणसात आला तर माणसं दात काढलेल्या सापासारखं सरपटत बसणार नाहीत. नविन परिवर्तनाला सामोरं जाताना अंगावरून काय मुलायम मोरपीस फिरणार नाही तर त्या गरूडासारखं रक्तबंबाळ व्हावं लागेल हे माणसानं जाणलं पाहिजे.
परिवर्तन हे तितिक्षेच्या झाडाला आलेलं फूल आहे हे समजलं पाहिजे.
🎭
"रडतोस काय माणसा , बदलाला सामोरं जा. परिवर्तनाची तुतारी फुंक आणि भोग परिवर्तन . नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात. तोड ती तुझी नैराश्याची बोथट झालेली चोच, उपट तुझी ती आळसानं बोथट झालेली नखं ; फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे आणि पुन्हा एकटा वाट बघ. या सृष्टीचं सृजनत्व नक्कीच तुला नवसंजीवनी देईल. निराशेचं तुटलेलं मुंडकं हातात घेऊन शौर्याचं खड्ग पुन्हा एकदा तळपव त्या काळ्या खडकावर आणि सज्ज हो पुन्हा एकदा गरूडभरारी घ्यायला..!!
🙏👌खुप छान पोस्ट👌🙏

नक्की वाचा

👇🏽👇🏽Nakki wacha👇🏽👇🏽

📍कधीही शाळेत न गेलेले छत्रपति
स्वराज निर्माण करतात
📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'
नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे
साम्राज्य उभे करतात...
📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून
बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'
राष्ट्रपती पदापर्यंत जातात
📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'
जगाला प्रेम शिकवतात.
📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे
'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग
निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"
🍒
माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,
🍒
परंतु , तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
🍒

🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा 😏अपमानही करू नका आणि कोणाला 😇कमी लेखु नका.
👉तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे.
🌳एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे 🔥जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.
🌅✨कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
🌄✨ रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
🌇✨ ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
🏕✨ दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.
👏 हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.
🍀🍀🍀
लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात.🌿
याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात.
लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत..💐

🎄थोडस महत्वाचं____🌿

1)🌅 अन्य जाती-धर्मांवर टिका
     करत वेळ वाया घालवू नका.
     जे चांगलं असेल त्या गोष्टी
     आत्मसात करा.💮

2)🌅 दंगली- मारामारी करुण आपलं
     नाव खराब करुण घेऊ नका.
     आता लढाईचा काळ
     राहिलेला नाही.💮

3)🌄 उच्च शिक्षण तुम्हाला आणि
    तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
    जीवन देऊ शकतं.💮

4) 💐राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
    गुलामी करू नका.

5) 💪आजचा तरुण एकमेकांना मदत
    करुण प्रगती करू शकतो.
    त्यासाठी राजकीय पक्षाची  वा
     नेत्याची गरज नाही.💮

6)👬 मंदिरात दान करण्याऐवजी
    गरीब आणि गरजू तरुणांना
    मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
    मदत करतीलच.💮

7) 🙏चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा  सोबत प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ
    समाजाच्या प्रगतीसाठी द्या
    समाजही तुम्हाला कधीतरी
    मदत नक्कीच करेल.💮

8) 👆इंग्लिश बोलायला शिका.
     हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही  काळाची गरज  आहे.💮

9) 💪व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या. 💮

🌅🌳🎄"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.💐🌻🌺

मी अणि मी

लेखक कोण आहे माहीत नाही , परंतु खूप मस्त लिहिलं आहे .

*जगण्याचं सूत्र चुकतंय का?* 

         भाऊ काय बहीण काय 

         नुसता फापट पसारा,  

         कोण कोणाला विचारतंय 

         कुणालाही विचारा ...

कुणी कोणाकडे जाईना

कुणी कुणाकडे येईना, 

जगलात काय मेलात काय 

माया कुणाला येईना ...

         संवेदनशीलता आता 

         फारशी कुठं दिसत नाही,  

         बैठकीत किंवा ओसरीवर 

         गप्पाची मैफिल बसत नाही ...

पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी 

इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,  

यातच हल्ली माणसाचा 

होत आहे The End ...

         Luxury मधे लोळतांना 

         फाटकं गाव नको वाटतं,  

         जवळचं नातं असलं तरी 

         सांगायलाही नको वाटतं ...

उच्च शिक्षित असूनही 

माणूस आज Mad वाटतं,  

इंटेरियर केलेल्या घरामधे 

लुगडं, धोतर Odd वाटतं..  

         सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे

         कसे काय Posh असतील?  

         पार्लर मधून आणल्या सारखे 

         चिकणे चोपडे कसे दिसतील? 

उन्हा तान्हात तळणारी 

माणसं काळी पडणारच,  

गरिबीनं गांजल्यावर 

चेहऱ्याचा रंग उडणारच ...

         कुरूप ते नाहीत 

         कुरूप तू झालास,  

         प्रेम नात्यावर करायचं सोडून

         दिसण्याला भुलून गेलास ..  

..

         पात्र कितीही मोठं झालं 

         तरी गंगेचं मूळ विसरू नये,  

         सुख असो का दुःख असो 

         आपल्या माणसाला विसरू नये.  

दिसण्यावर प्रेम करू नकोस 

आपलं समजून जवळ घे,  

एरव्ही नाही आलास तरी 

दिवाळीला तरी घरी ये..  

      कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास 

      माणसावर प्रेम करायचं शिक,  

      नाहीतर मानसिक आरोग्यासाठी 

      दारोदार मागत फिरशील भीक ...

दुसऱ्याचा  छळ करून 

तुम्ही सुखी होणार नाही,  

पॅकेज कितीही मोठं असू द्या 

जगण्यात मजा येणार नाही. .  

       जग जवळ करतांना 

       आपली माणसं तोडू नका,  

       अमृताच्या घड्याला 

       अविचाराने लाथाडू नका..!

*मी का बोलू?*

*मी का फोन करू?*

*मी का कमीपणा घेऊ?*

*मी का नमते घेऊ?*

*मी का नेहमी समजून घ्यायचं?*

*मी काय कमी आहे का?"*

असे बरेच सारे *"मी"* आहेत ,

जे आयुष्यात विष कालवतात ...

म्हणून , अरे अतिशिकलेल्या माणसा *मी पणा* सोड नि

नाती जोड़ .🙏🏻🙏🏻🙏🏻 कोणी लिहिलय माहीत नाही पण ........ प्रयत्न करतोय मी पणा कमी करणेचा बघा तुम्हाला ही जमतंय का ? 🙏🏻👍🏻

क्षण आनंदाचे

एक चांगला मेसेज फॉरवर्ड करीत आहे....

*क्षण आनंदाचे*

सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, "भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?" तो म्हणाला,"पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन." "मग काय करणार?" हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,"मग काय, निवांतपणे जगेन." यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का निवांत जगत नाहीस?

यातुन सिकंदरला काय कळलं माहीत नाही;पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगुन जाते.आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर.
बर्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं, याचं भानही रहात नाही.

कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहुन सुंदर असणारच हे आपणा विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या प्रक्रुतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं; अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो.म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बर्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहुन गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.

यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं नितांत गरजेचं आहे. इतरधावतायेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही. जगणं हे राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं सार्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे, ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरते. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटुन जाऊ देऊ नका, ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या.

आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेय, हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते, त्यामुळे ते क्षण वेचा. तारुण्यात शक्ती आसते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही आसतो, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठुन समरसुन जगावं.

स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर "निरोगी कसं जगावं" हे पुस्तक वाचुन काय उपयोग ?

*एक शायर म्हणतो*......
उम्र-ए-दराज से
माँगकर लाये थे चार दिन,
दो आरजु में कट गये,
दो इंतजार में.....
बघा,आपलं असं होऊ नये......