Showing posts with label छत्रपती शिवाजी महाराज ...shivaji maharaj. Show all posts
Showing posts with label छत्रपती शिवाजी महाराज ...shivaji maharaj. Show all posts

SHIVAJI MAHARAJ STATUS MARATHI

🚩🚩😍आले किती गेले किती
उडून गेला भरारा..
संपला नाही आणि
संपनार ही नाही..
माझ्या शिवरायाचा दरारा..🚩😍😍🚩

🚩🚩😍आयुष्य छान आहे"...थोड लहान आहे परंतु...
छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे..🚩🚩😍

🙌🚩👊⚔"जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो ""आपला शिवबा"" होता"🚩🚩⚔👊

जगदंब जगदंब

भगव्या झेँडाची धमक बघ,
मराठ्याची आग आहे.
घाबरतोस कुणाला वेडया,
तु तर शिवबाचा वाघ आहे!!!

जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..

कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..

🎊🎊🎊  एक सुंदर विचार  🎊🎊🎊

ना कुणाच्या " दबावावर " जगतो....
ना कुणाच्या " प्रभावावर " जगतो....
आम्ही" राजे " आहोत आमच्या मनाचे.....
आम्ही तर आमच्या " स्वभावावर " जगतो

 
🚩🚩.....  जय महाराष्ट्र   ....🚩🚩

जिवंत "वाघाचा" जबडा फडणाऱ्या...
"श्री छत्रपती संभाजी महाराजांचं" रक्तं आहे आमच्या अंगात...
या असल्या "तंबाखू" आणि "गुटख्याची" पाकिटं जीवनात कधीचं नाही फाडणारं...

आपले "राजे" निर्व्यसनी होते मग! आपण का मागे हटायचं...का व्यसनं करायचं!
"व्यसनं" करायचं झालं तरं,,,,,,
"छत्रपती शिवाजी महाराज"..."छत्रपती संभाजी महाराज"
यांच्या विचारांचं 'व्यसनं' करा. "शिवकार्याचं" व्यसनं करा.
अरे! एकदा करून तरी बघा "भगवी नशा" काय असते ते आपोआप समजेल...

बाभळीच्या काट्याला
तलवार बनवलं असत,
पळसाच्या पानाला
ढाल बनवल असत,
पण आपल्याच मराठी
माणसात एकी नाही,
हेच वाईट वाटत,
नाहीतर अख्या भारतालाच
महाराष्ट्र बनवंल असत...!!!!!

स्वाभिमान असेल तर forward करा...नाहितर स्वतःला मराठी म्हणवणं बंद करा!!
                                            आईने सांगितले की दररोज
देवाच्च्या पाया पडायच आणि देवा सारखं
राहयच....।म्हणून रोज
शिवरायांच्या पाया पडतो आणि तलवार घेऊन
फिरतो...।।
हमारी शक्सियत का अंदाज़ा तुम क्या लगाओगे
गालिब,
के हम तो कब्रीस्तान से भी गुज़रते है,
तो मुर्दे उठ कर कहते है,
" भाऊ जय महाराष्ट्र "
                                                                                  मुलींचा देह पाहुन"नेत्रसुख" घेणारे बरेच असतात
.
.
.
.
.
पण
.
.
.
.
.
'ओढणी सांभाळ' म्हणनारे फक्त शिवबाचे "मावळे " असतात ।

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा !

जय शिवराय
जय महाराष्ट्र ।
कोणी पत्नीला सोडुन
राम होत असेल...
कोणी आईला मारुन
परशु राम होत असेल...
कोणी स्ञी जातीवर डोळा ठेवुन
आसाराम होत असेल...
तर
हे नावघेण्यापेक्षा
शत्रूच्यापण बायका-मुलींना
आपल्या माय-बहीणीच्या नजरेनं बघणारे
राजे छञपती आम्हाला लाखो करोडो पटीने चांगले
.
.
कारण......
.
.
जिथं परस्त्रीचा आदर केला जात नाही तिथे"रामायण" अन "महाभारत" घडतं..!
आणी जिथे परस्त्रीला माते समान दर्जा दिला जातो तिथे"शिवराज्य" घडतं

"एकच राजे शिवराय माझे"
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
अरे सांग  ठोकून  छाती ।
राजा माझा शिव छत्रपती॥
....................................
आमची जात- शिवराय
आमची बात - शिवराय
आमची रात- शिवराय
आमची रित- शिवराय
आमची प्रित - शिवराय
आमचे गीत -शिवराय
आमचे हित - शिवराय
आमची साथ -शिवराय
आमचा श्वास -शिवराय
आमचा ध्यास -शिवराय
आमची ओवी -शिवराय
आमचा कवी -शिवराय
आमचा गंध -शिवराय
आमचा छंद -शिवराय
आमचा राणा- शिवराय
आमचा बाणा- शिवराय
आमची कथा 
आमची गाथा- शिवराय
आमचा माथा -शिवराय
आमचे तन -शिवराय
आमचे मन -शिवराय
आमचे धन -शिवराय
आमची छाती-शिवराय
आमची माती -शिवराय
आमची जनक्रांती- शिवराय
॰॥जय शिवराय॥॰ —
...................................

😪छत्रपती संभाजी राजेंचे शेवटचे काही शब्द 😪

"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहत
असाल मला,
पण मला तुमचं आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच
राहिले नाहीत हो,

आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात
घेऊन म्हणालो होतो,
"आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप
गडावर पोहोचु "
तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल
का आबासाहेब?
पण ते हातही उरले नाहीत आता,

अन् तुम्हाला "आबासाहेब!!!"
अशी साद घालायला जीभही उरली नाही हो,

पण एक सांगतो आबासाहेब,
रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र
होणार असेल,
आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार
असेल,
तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन....

"हजारवेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे".
जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत
पण
मरायच कसं हे मी शिकवेन.
   🚩 !! जय महाराष्ट् !!🚩
................................
तेलावाचुन किंमत काय
समईच्या वातीला;
पाण्यावाचुन किंमत काय
जमिनीच्या मातीला;
धारेवाचुन किंमत काय तलवारीच्या
पातीला;
छञपती शिवरायांशिवाय पर्याय
नाही महाराष्ट्राच्या मातीला.॥
जय शिवराय,
जय शंभुराजे,
जगदंब.....जगदंब.....जगदंब

होता जिवा म्हणून वाचला शीवा

*" पैलवान जिवाजी महार "*

उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा.

आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.

राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.

आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.

आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे. हा हिरडस मावळातला.वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.

वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार ??
लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते ..!

मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला.

आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राजीयांनी पांढरा अंगरखा घातला होता.

कृष्णा घोडीवर स्वार होते आणि कमरेला  तलवार बांधली होती. जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.

राजे खाली उतरले ..

तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजीरावांना मिठी मारली.

तितक्यात खबर आली की, बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .

वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली.
मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने.

हे ऐकून मैदान शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते.

आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते

'' मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.

या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल ?असेल तर समोर या.''

ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली.

एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता. सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे सर्व पाहत होते.

तितक्यात कोणीतरी किंचाळला...

''आरं आला रं जिवा महार आला ''
राजांनी चौकशी केली तानाजीरावांपाशी ..
तानाजी म्हणाले, ''राजं , ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होतं..

निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय."
राजांच्या चेहर्‍यावर एक तेज आले होते.

कुस्तीची सलामी झडली .

भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.

भिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.

सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले.
तितक्यात शिंगे-करणे गरजू लागली. खुद्द राजे येत होते.

पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे जाम खुश झाले होते.
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले..आणि विचारले..

"जिवा काय करतोस ??"
जिवा उद्गारला ,'' काय नाय, वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो.''

राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ?....
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमांच्यासोबत..!!
आहे कबूल ..??"

जिवा हसला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.

आणि हाच तो जिवाजीराजे महार ज्याने अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
  आज जिवाजी महार यांची  ३०६ वी  पुण्यतिथी. जिवाजी महार यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा ...!!!  

म्हणतात ना *होता जिवा, म्हणून वाचला शिवा*                                                                    
🙏 जय जिवाजी जय शिवाजी 🙏

Chhatrapati Shivaji Maharaj Status

मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!


Chhatrapati Shivaji Maharaj
#‎राडा‬ करणारी ‪#‎मराठ्यांची‬ वाढीवपोरं ‪#‎तरंगत‬ ‪#‎नसतो‬ आम्ही ‪#‎कुठल्या‬ ‪#‎लाटेवर‬ , आम्ही ‪#‎चालतो‬ फ़क्त ‪#‎शिवरायांनी‬ दाखवलेल्या ‪#‎वाटेवर‬

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....

स्वराज्य निर्माण करावे, स्वराज्य जनतेसाठी असावे राजा जनतेचा असावा, आणि राजाची जनता असावी जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची धार तपापनारा असावा राजा असावा माझ्या शिवबा सारखा.

दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या,,, तीर्थ माझे"रायगड" आणि देव शिवराय,,,

तुमचे उपकार जेवढे मानाव तेवढे कमीच आहे राजे , तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ... आज आम्ही आहोत . राजे वंदन ञिवार वंदन

सळसळत राहूदे मर्द मराठ्याच रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त

 वाघांची औलाद ..तुझी  कुञ्यासारखा ..भुंकू नको  ..

सांगुन  गेलाय  तुझा बाप... मेला तरी झुकू नको....

समुद्राच्या पाण्यात जंजिरा ची सावली., # शिवरायांना☆ जन्म देणारी धन्य ती माऊली.......

रायगडी मंदीरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती !!

नसेल भगवा शिरावर... तर परका बसेल उरावर... जय भवानी....जय शिवाजी

भगव्या झेंडाची धमक बघ मराठ्याची आग आहे, घाबरतोस कोणाला येड्या तु तर शिवबाचा वाघ आहेस.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा...... दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!

माझा राजा देव होता म्हनुन आज देव देवळात आहे

जर निसर्गाचे काही नियम नसते..... तर आमचे रक्त सूद्धा भगवे असते.....!

रुद्राचा आवतार वाघाचा ठसा होता... आ रे...विचारा त्या सह्यांद्रीला....माझा "शंभुराजा" कसा होता..

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही त्याचा वेग होता अन्याया विरुध्य लढण्याचात्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा लेकछञपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता....

जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता.. कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..

आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी 'गुलाबाच्या' नव्हे तर 'गुलालाच्या' रंगासाठी

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे .... काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे !!!

होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे......

शुरता हा माझा आत्मा आहे। विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे। क्षञिय हा माझा धर्म आहे। छञपति शिवराय हे माझे दैवत आहे। होय मी मराठी आहे।

लोक म्हणतात तुम्ही,👬सारखे जय शिवाजी ✔जय भवानी✔का करतात😯त्याना माझे एकच Bindas उत्तर,उत्तर- रोज बाप बदलायची सवय तुम्हाला असेल, अम्हाला नाहि

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही | जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही ||

असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात…. पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात थोडे विचित्र आहोत…. पण मनाने ‘लय भारी’ आहोत.

शुन्यातुन स्वराज्य उभं करन हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा फक्त आणि फक्त सह्यदीच सांगु शकतो"

सूर्य कोणाला झाकत नाही, डोँगर कोणाला वाकवत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!!!!!!

लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही.. लढा माझा मराठीसाठी, लढाईला माझ्या अंत नाही.. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही!!!!

पुन्हा मानव जन्म मिळाला तर....फक्त #"मराठीच" होईन....

🚩मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩

आम्ही मराठी दिस्तोच छान हो ना

जल्लोष मराठीचा…..!!!! मान मात्र भाषेचा……!!!!! मि महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा…..!!!!

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

"पापणीला पापणी भिडते" त्याला 'निमित्त' म्हणतात....
#वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला #अवलोकन म्हणतात....
आणि
"#_हिंदवी स्वराज्याची_'स्थापना' करणार्या #_वाघाला"
#_छत्रपती_"शिवाजी"_महाराज_म्हणतात.....

सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त ......... आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त .........!!!!


Tag : Whatsapp Status | Shivaji Whatsapp Status| jai shivaray Whatsapp Status| Jagdamb Whatsapp Status | Shivaju Maharaj whatsapp Status | Shivaba  Whatsapp Status Facebook Status | The Great Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi; here is collection of famous quotes on Shivaji Maharaj.

@@!!""आम्ही संपुर्ण जग फिरलो,संपुर्ण पृथ्वी आम्ही आमच्या अधिपत्याखाली आणली पण या पृथ्वीवरील "भारत" या देशावर आम्ही राज्यच कसं करू शकलो यावर आमचा विश्वास बसत नाहीए कारण या देशात "शिवाजी" जन्माला आला होता!!""@@
(तत्कालिन ब्रिटिश पंतप्रधान अँटली)

@@!!""जर "शिवाजी" हा इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते""!!@@
(लॉर्ड माउंटबँटन,इंग्लंड)!!

@@!!""भारताला जर स्वातंत्र्य मिळवुन दयायचं असेन तर एकच पर्याय आहे---शिवाजी""!!@@ (नेताजी सुभाषचंद्र बोस)

@@!!""नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या 'हिटलर'ची गरज नाहीए तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी च्या इतिहासाची गरज आहे""!!@@
(अँडॉल्फ हिटलर)

@@!!""शिवाजी हे फक्त नाव नाहीतर शिवाजी ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो""!@@
(स्वामी विवेकानंद)

@@!!"" जर शिवाजी आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास 'सुर्य' संबोधले असते""!!@@
(बराक ओबामा,अमेरिका)

@@!!" जर शिवाजी महाराज अजुन १० वर्षे जगले असते तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता"!@@
(इंग्रज गव्हर्नर)

@@!!"" काबुलपासुन कंदहारपर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली.इराक,इराण,तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं पण हिंदोस्थानात मात्र आम्हाला "शिवाजी" ने रोखलं! सर्व शक्ती मी शिवाजीचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी काही माझ्या हाती नाही आला!
या अल्लाह!! दुश्मन दिया भी तो कौण दिया?
"सिवा भोसला"जैसा दिया.
अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है""!!@@
(छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने नमाज पढताना काढलेले उदगार,संदर्भ-खाफिखानाची बखर)

@@!!"" उस दिन सिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा.
मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता""!!@@
(शाहीस्तेखान,संदर्भ- खाफिखानाची बखर)

@@!!"" क्या उस गद्दारे दख्खनसे "सिवा" नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है इस दरबार में.लानत है ऐसी मर्दानगी पे""!!@@
(बडी बेगम अलि आदिलशाह)

@@!!"" Shivaji,The King of India"!!@@
(London Gadget-१७ व्या शतकातलं युरोप खंडातील Top वर्तमानपत्र)

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो,जागतिक दर्जाचे योद्दे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच!!!
महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय बाकि सर्वजण हे परकिय सरदार आणी त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते!!

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणी त्याच्या मनात शिवाजी या नावाचा खौफ निर्माण केला तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता तर तो "अबू तालिबानचा नवाब होता,तुर्कस्तानचा नवाब होता!! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता.त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता.
पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणी काही कळायच्या आत पसार झाले! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी या नावाची इतकि भिती घेतली कि शिवाजीला आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाहीए असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता!!

तो बेहलोलखान पठाण,सिकंदर पठाण,चिडरखाण पठाण इ.ज्यांना महाराजांनी रणांगणावर धु दु धुतलं हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते!!

दिलेरखान पठाण!! मंगोलियन सरदार,मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा!
महाराजांनी याचा पराभव केला!!

सिध्दी जौहर,सिध्दी सलाबत खान हे इराणी होते,इराणचे शुर सरदार होते! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं!!

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला,तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता म्हणजे आत्ताच्या रशियाचा!! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली.कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव!!(१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणी या ३०,००० पैकि एकही जिवंत राहीला नाही आणी १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही)

१७व्या शतकात युरोप खंडित "लंडन गँझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं.जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर पहिली बातमी छापली आणी त्यात महाराजांचा Shivaji,The King of India असा उल्लेख केला!!

व्हिएतनाम या छोट्याशा राष्ट्राने (पुण्याएवढया) बलाढय अमेरिकेवर विजय मिळविला कारण "शिवाजी"!! तर व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्षांनी (नाव आठवत नाहीए) त्यांच्या समाधीखाली असं लिहीलंय कि," शिवाजी महाराजांचा एक मावळा इथे विश्रांती घेतोय)!

औरंगजेबाने ऐन उमेदीची २७ वर्षे महाराष्ट्रात वाया घालवली.होय! वायाच घालवली कारण त्याने २७ वर्षे मराठयांशी निकराची झुंज दिली पण १ इंच महाराष्ट्राची भुमी तो जिंकु शकला नाही,कदाचित ही २७ वर्षे त्याने दुस-या प्रदेशांवर घालवली असती तर तो अर्ध्या पृथ्वीचा तो अधिपति झाला असता इतक्या बलाढय फौजेचा तो बादशाह होता!!

मग सांगा का छत्रपति शिवराय आंतरराष्ट्रीय स्तरावरील योद्दे नव्हते!
नक्किच महाराज हे जागतिक दर्जाचे सेनानी होते हे यावरुन सिध्द होतंय!!
पण दुर्देव अख्या जगाला माहीती आहे महाराज काय होते ते पण भारतातील जनतेलाच माहीती नाही कारण तसं असतं तर महाराजांना आम्ही जाती आणी धर्माच्या बंधनात अडकवुन मर्यादित ठेवलं नसतं!!!!!
पण आता हिथुन पुढे ही चुक करायची नाही तर महाराजांचा उल्लेख करताना फक्त मराठयांचा राजा असं न करता "हिंदुस्थानचा सम्राट,शहेनशाह-ए-हिंदुस्थान,भारताचा राजा" अशिच करावी ही विनंती कारण आपल्याला महाराजांना जागतिक स्तरावर न्यायचंय नेपोलियन बोनापार्टसारखं!! ती आपली जबाबदारी आहे!!

!!@@""बांधकर पगडी जब घोडेपर सवार होते,उठाकर तलवार जब लढणे के लिए चल पडते,देखती सारी दुनिया और झुकके बोलती,
'ए खुदा काश हम भी मराठा होते'!!""@@

🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏

✅शाहिस्तेखानला
रोज "डायरी" लिहिण्याची
सवय होती.

त्या डायरीचे नाव
"शाहिस्तेखान बुर्जी"
असे आहे...

त्यामध्ये
"शिवरायांनी" केलेल्या
हल्ल्याच्या प्रसंग
त्याने नमूद केलेला आहे.
आणि
याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.

तो असं लिहितो,
"शिवराय आले
तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले.
काही वेळाने गोंधळ थांबला.
शाहिस्तेखानाची एक बहिण
धावत धावत खानाकडे आली
आणि म्हणाली,
''भाईजान मेरी बेटी लापता हैं..!
मेरी बेटी लापता हैं भाईजान..!''

त्यावेळी
आपली बोटं छाटलेला
शाहिस्तेखान
स्मितहास्य करत म्हणाला,

''शिवाजीची माणसं
तिला पळवणार नाहीतच,
पण...!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा...!

कारण....
तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी
तिची काळजी घेईल...!

"अरे...!
इतका विश्वास दुश्मनालाही
महाराजांच्या चारित्र्यावर...!"

अर्थात...
ती मुलगी तिथेच
एका पिंपात लपून
बसली होती,
नंतर ती सापडली.

मित्रांनो...
हि गोष्टं सांगण्याच
तात्पर्य एवढचं कि,
"आज या सबंध
भारतीय समाजाला
"शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान महापुरुषाच्या
आदर्शाची खरी गरज आहे..!!!

छत्रपती......
शिवाजी महाराज कि जय..!!!

!!! - जय शिवराय !!!

👉🔴अमेरिकेच्या
बोस्टन विद्यापीठात.

"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू"
हा 100 मार्काचा पेपर
घेतला जातो...

👉🔵पाकिस्तानच्या
         पाठ्यपुस्तकात

"आदर्श राजा असा असावा"

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
धडा शिकवला जातो...

💥अनेक देशांमध्ये
'आदर्श राजे छत्रपतींचा'
इतिहास अभिमानाने शिकवतात...

😔पण आमचं दुर्दैव.....

आमच्याकडे
शिवरायांचा इतिहास
पुसण्याचाच प्रयत्न केला जातो...

गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या
भूमीत जन्म घेतल्याचा
तर...आदर्श ठेऊन शेयर करा...!

👉शिवाजी महाराज
जर मुसलमानांचे विरोधक असते

तर …

शिवाजी महाराजांच्या
तोफखान्याचा प्रमुख
कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!

👉शिवाजी महाराजांच्या
आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
"दौलत खान"....!

👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख
कोण होता.?

"सिद्दी हिलाल"....!

शिवाजी महाराजांचा
पहिला सर-सेनापती
कोण होता ?

"नूर खान"…. !

👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला---

"मदारी मेहतर"

शिवाजी महाराजांचा
एकमेव वकील

''काझी हैदर"

👉शिवाजी महाराजांचे
एकमेव चित्र उपलब्ध आहे
त्या चित्रकाराचे नाव

''मीर मोहम्मद"

आणि

👉 शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध करण्यासाठी
वाघनख्या पाठवून देणारा…

"रुस्तुमे जमाल"
हा हि मुसलमान..!!!

जर एवढे मुसलमान अधिकारी
शिवाजी महाराजांच्या
सैन्यात असू शकतात
तर...
शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक
असू शकतात काय..???

👉शिवाजी महाराजांचे
31 बॉडीगार्ड होते.
त्यापैकी
10 मुसलमान होते..!

👉शिवाजी महाराजांनी
एकही मस्जिद पाडली नाही,
एकही कुराण
जाळले नाही.

याचा
गांभीर्याने विचार
या देशात
झाला पाहिजे...!

रायगड किल्ला राजधानी
बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले.

महाराजांनी
मंत्र्याला विचारले,
''जगदीश्वराचे मंदिर बांधले"
पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी
'मस्जिद' कुठे आहे..?

मंत्र्याने विचारले
'' महाराज,
जागा दाखवा...!''

महाराजांनी आपल्या
राजवाड्यासमोरील जागा
दाखवली
आणि
तेथे आपल्या
मुसलमान सैनिकासाठी
मस्जिद बांधून घेतली..!

👉🔴 हा इतिहास
आपल्या देशात का
सांगितला जात नाही ?

हा इतिहास
जर समाजापुढे गेला
तर...
या देशात
सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल...

👍कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
लाईक आणी कमेंट करण्यापेकश्या शेयर
कले तर खुप आनंद होईल...

आज-काल शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवायची
fashion आलीय जणू...
"मी राजांसारखा दिसतोय का?" यापेक्षा "मी
राजांसारखा वागतोय का हे पहावं...⛳️

*💕💕आयुष्य  छान आहे* *थोडे लहान आहे.*

*परंतु महाराजांच्या भुमीत जन्म घेतला*
*यातच  माझी  शान आहे...*💕💕

वाचा फक्त १ मिनिट लागेल
.
बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन
झाल..
म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..
एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान
टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली..
.
त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल..
अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला..
घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती..
बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही
येत नव्हते..
आपली ओढणी संभाळत..
"भैया जल्दी दो"..
या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती..
घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती..
.
तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन
तेथे थांबला..
.
आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक
ती पुर्ण भेदरुन गेली..
.
तेवढ्यात तो युवक बोलला..
" आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुन
पाणी पुरी खातीयेस काय?"
.
संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले चालते
झाले..
आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास
घेतला..
.
न राहुन तिने त्या युवकाला विचारल..
"माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे"
.
तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तर
कुणाची तरी बहिणच ना"?
.
आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुन तेथुन
निघुन गेला..
.
त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या
मुलिची मान आभिमानाने उंचावली...
.
कारण त्याच्या टी शर्टावर लिहिले होते..........
💐 💐 आम्ही शिवभक्त 💐 💐
.
रोज जोक शेअर करतात पण आज ही पोस्ट पण शेअर
करा..........