हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
आणि ती असते..
"आपलं आयुष्य"..
म्हणूनच..
....मनसोक्त जगा !!!
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻
😊😊😊
🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺
Showing posts with label Ayushya. Show all posts
Showing posts with label Ayushya. Show all posts
Nice SMS
आयुष्य हा एक रस्ता आहे.
बदल घडविल्याशिवाय
प्रगति होऊ शकत नाही.
आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही;
ते कशातच बदल
घडवू शकत नाहीत'
आयुष्य हा एक रस्ता आहे.
मस्ती मध्ये चालत रहा,
चढ़ - उतार तर येतच रहाणार
तुम्ही फक्त Gear
बदलत रहा.
प्रगति होऊ शकत नाही.
आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही;
ते कशातच बदल
घडवू शकत नाहीत'
आयुष्य हा एक रस्ता आहे.
मस्ती मध्ये चालत रहा,
चढ़ - उतार तर येतच रहाणार
तुम्ही फक्त Gear
बदलत रहा.
इतरांसाठी जगावं लागतं
मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं
आयुष्य खुप सुंदर वाटेल.
"काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चपला नसल्याची...
.
.
समोरुन पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहुन जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची"....!!
.
.
समोरुन पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहुन जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची"....!!
"परमेश्वरराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना आयुष्य खुप सुंदर वाटेल.
इतरांनाही आनंदी ठेवा...
गरजेच्यावेळी सुकलेल्या ओठांमधून
नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..
पण एकदा का
तहान भागली की मग "पाण्याची चव"
आणि "माणसाची नियत"
दोन्ही बदलतात..
"लोक माणसं वापरायला शिकतात,"
आणि
पैसे जपायला शिकतात
वास्तविक पैसा वापरायला हवा,
आणि
माणसं जपायला हवीत.
आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या
रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...
नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..
पण एकदा का
तहान भागली की मग "पाण्याची चव"
आणि "माणसाची नियत"
दोन्ही बदलतात..
"लोक माणसं वापरायला शिकतात,"
आणि
पैसे जपायला शिकतात
वास्तविक पैसा वापरायला हवा,
आणि
माणसं जपायला हवीत.
आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या
रडण्याने होते, आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो,
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा, आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा...
Subscribe to:
Posts (Atom)