Showing posts with label Truths. Show all posts
Showing posts with label Truths. Show all posts

माणूस देवा कडून लाखो-करोडो रूपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो
परंतु...
जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो....

मोबाईल विकत घेतल्या वर
आणि लग्न केल्यावर
...
...
.
.
.
.
माणसाला एकाच गोष्टीचा
राग योतो
थोड अजुन थांबलो असतो
तर चांगलं मॉडेल मिळालं असतं...

True fact
लग्नात  कुवारे
आणि अंतयात्रेत म्हातारे
सर्वात जास्त का जातात

कारण दोघांना एकाच गोष्टींची चिंता असते

मी नाही जाणार तर माझ्या वेळी कोण येणार
😂😂😂😂

पैसे नाहित म्हणुन शाळा सोडलेले खुप आहेत.
पण

पैसे नाहित म्हणुन दारु सोडलेला एकहि नाहि...🍾
एक थोर विचारवंत 🙏

संपूर्ण जगात भारत हा एकच असा देश आहे जिथं,

कांदा लसूण, अंडी, मटण, मासे खाल्ल्याने लोकांना पाप लागतं.


परंतु

पैसे खाल्ल्याने पाप लागत नाही.

😂 😂 😂

जीवनातील एक कटू सत्य:
तुम्ही शिकून स्वतः च्या पायावर उभे राहीपर्यंत....
...
...
...
...
...
...
...
...
तुमच्या वर्गातील मुलींची मुले स्वतःच्या पायाने चालायला लागलेली असतात !

एक फकीर स्मशानात दोन जळालेल्या चितांची असलेली राख मोठ्या टक लावून बघत होता.
एकाने विचरले, बाबा असे का बघताहात तो म्हणाला, की एक श्रीमंताच्या चितेची राख आहे, ज्याने आयुष्यभर काजू बदाम खाल्लेत आणि दुसरी गरीबाच्या चितेची राख आहे, ज्याला दोन वेळचं अन्नही कसंबसं मिळायचं परंतु या दोघांची राख एकसारखीच आहे, मग माणसाला कोणत्या गोष्टींचा गर्व असतो ते बघतोय!☝☝☝☝☝

आर्ची परशाला का पटली माहितीये ..

कारण

परशाला 12 वी ला 72 % मार्क
आणि आर्ची ला 55 %

म्हणून आर्ची परशाला पटते
व त्याला पळवून पण नेते ..

म्हणून सांगतोय अभ्यास करा ..
पोरी आपोआप मागे लागतील ..

one serious joke

मोदी : तुम्ही तुमच्या अमेरिकेला एवढं प्रगतशिल कसं बनवलं ?
ओबामा : हे सगळं भारतामुळेच शक्य झालंय 😊
मोदी : भारतामुळे ?? 😨😨 ते कसं काय ?
ओबामा : तुम्ही आरक्षण वाल्यांना नोकरी देता...
आणी मग उरलेल्या टॅलेंटेड लोकांना आम्ही नोकरी देतो 👍 😆

Birth and death

माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीचा दयाळूपणाने वागलाय...

        जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं...कारण त्याला माहितीय,
माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही...
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं !
विश्वास उडाला की आशा संपते !
        काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं !
         म्हणुन स्वप्न पहा, विश्वास ठेवा, आणि काळजी घ्या !                       

अनाथ आश्रम

लोक म्हणतात.....
मुलीना जर आई वडिला चा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीचं अनाथ आश्रम मधे गेलं नसतं......
पण दादानो..प्रतेक मुली ने जर सासु सासरे सांभाळले असते तर..जगात अनाथ आश्रमचं राहिल नसत..