झाल्यावर त्याने
राहतं घर विकायला काढलं.
वडिलानीच ते घर
विकत घेतलं......
एक किल्ली
त्याच्या हातात
देत म्हणाले...
ओळखतो .....
भावनेच्या भरात करतोस...
लेकीशी लग्न सुद्धा......
एकत्र यावसं
वाटलं तर?
ही रिकामी वास्तू
तुझ्या हवाली
करतो......
येऊन बसत जा.....
रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी......"
जास्त ठाम असतात......
तर ......
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होणार नाही.. ...
माझी किल्ली
मला परत दे. .....
माझी मुलगी
परत घेऊन जा......'
ढळत्या दुपारी
रिकाम्या घरात
बसायला लागला......
आपल्या घरात
त्याला माहीतच नव्हतं... ...
अख्ख्या घराचा
ताबा घेतो .. ..
कल्पनाच नव्हती...
'कालनिर्णय' होतं
भिंतीवर वार्याने
फडफडत होतं ....
आवाज सुद्धा त्याला
नवा होता... ...
बघितलं ......
कसल्या कसल्या नोंदी
त्यावर तिने करून
ठेवल्या होत्या...
देण्याची तारीख,
दूधाचा हिशोब,
कामवालीचे खाडे,
पेस्ट कंट्रोलची
तारीख...
ग्राहकचं सामान
येण्याची तारीख...
त्याचा हिशोब
या कशातच
तो सहभागी नव्हता... ..
महिन्याच्या तारखा...
आपण सहभागी नव्हतो.. ...
खेळत राहीली आणि
आपण फक्त.......
समोर उभं राहणं
शक्य होईना. .....
त्याने
खिडकी उघडली .....
हौसेनं लावलेली
शेवंती होती ......
झूरायला आलेली ....
तो आतूर झाला,......
भांड नव्हतं .......
सींक मधे नेली
यथेच्छ पाणी शिंपडलं.....
आणि तोच तृप्त झाला......
दार उघडल्याचा
आवाज आला .......
तो उनमळून गेला... ...
करून घेतली
आहे हिने... ....
आपलं स्थान
आपल्या लक्षात
कसं आलं नाही?... ....
घेतलं नाही?
जिद्दीला पेटून
भांडते तेंव्हा
ती कुठल्याही
टोकाला पोहोचते
हे काय आपल्याला
लग्नाआधी माहीत नव्हतं?.....
न्यायला आले
होते... "
संपेपर्यंत थांब ना......"
व्यक्ति आवडणं
हे 'आकर्षण'असतं.....
हा 'मोह'असतो....
जवळून जाण्याची
इच्छा असणं
ही'ओढ'असते.....
जवळून जाणणं
हा 'अनुभव' असतो.....
तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं .......
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.....
दोष नसलेल्या
माणसाचा
शोध घेत बसलात.......
एकटे राहाल......
की आशा संपते......
सोडल की प्रेम......


