Showing posts with label Sundar Vichar. Show all posts
Showing posts with label Sundar Vichar. Show all posts
प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… .
 "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… .
 "विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… .
कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही… !!!💐

सुंदर काय असतं ???
जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं...ते मन सुंदर...
चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात...ते विचार सुंदर...!!
कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते...ते नाते सुंदर...!

तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगु नका..
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच  मोठी असते...

देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं.
  घरात दिवे असूनही,
 निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश
  आपल्याला अधिक प्रकाश देणारा ठरतो.
    सहवासातील माणसांचं देखील तसंच…
 एखाद्या सौंदर्यानं, प्रकाशानं दिपून जाणं
           हा काही क्षणांचा खेळ असतो.
    पण खरं आत्मिक समाधान हे
        समईच्या इवल्याशा तेजातच मिळतं.

⁠⁠⁠मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...

" जन्म हा एका थेंबासारखा असतो,
              आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
              मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! "


*वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही...*
    *कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व  "परक्याची" ओळख करून देते*

*धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही..जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.*

*ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची  पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!*             
            *या जगात सर्वात...*
           *मोठी संपत्ती "बुध्दी"*
      *सर्वात चांगल हत्यार "धैर्य"*
      *सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"*
      *सर्वात चांगले औषध "हसू"*      
        *आणि आश्चर्य म्हणजे हे*
         *"सर्व विनामुल्य आहे".*

माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं
                  पैसा कमावला तर
          त्याला ठेवायला जागा लागते,
                   तसं पुण्याचं नाही.
      ते दिसत नाही, पण वेळ आली की
         बरोबर समोर उपभोगता येतं.
                           कारण
   कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं

सत्याच्या वाटेवर स्वप्न
तुटून जातात,🌺
निसर्ग बदलला कि फुले
सुकून जातात..!🌺
मनापासून आठवण काढली आहे
तुमची,🌺
पुन्हा म्हणू नका आपली माणसे  🌺
विसरून जातात...

प्रत्तेक पहाटेची किरणे काहीतरी आठवण काढतात,
प्रत्तेक फुलाच्या सुगंधात एक जादू असते,
जीवन किती ही चांगले असो वा नसो,
पण सकाळ सकाळी आपल्या माणसांच्या आठवणी येतात..

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात... 

              या जगात सर्वात...
           मोठी संपत्ती "बुध्दी"
      सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
      सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
      सर्वात चांगले औषध "हसू"    
  आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे".

जीवन आहे एक रम्य पहाट, संकटांनी गजबजलेली एक वादळवाट,

सोनेरी क्षणांची एक आठवण,
सुख दुःखाची गोड साठवण,

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी  गुफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडच  जगावेगळ गाव,
यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव.ll

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बस मध्ये पण भेटतात. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.
अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.


Excellent Thoughts in Marathi

आयुष्यात स्वत:ला कधी 'उध्वस्त' होऊ देऊ नका..कारण लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत..
संकटावार अश्या प्रकारे तुटून पड़ायच की....जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे..!

  कडू औषध आपण
लगेच गिळून टाकतो
   पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले
   वाईट क्षण लगेच विसरा
 आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!!

       हळवी असतात मने
       जी शब्दांनी मोडली जातात.  
       अन शब्द असतात जादूगार
      ज्याने माणसे जोडली जातात

काही शब्द असतातचं असे की ते नेहमीचं ऐकावेसे वाटतात.
काही नाती असतातचं एवढी गोड की,
ती कधीच संपू नयेत असचं वाटतं.
आणि काही माणसं असतातचं अशी की,
ती नेहमी "आपलीचं" असावीत असचं वाटतं, अगदी शेवटपर्यत...!!

"आई" म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी" म्हणजे देवाने दिलेली भेट...
आणि "मित्र" म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....
खरी "मैत्री" ही "हात" आणि "डोळया" सारखी असावी...
हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते, आणि
डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो 🌿

आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे
आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.
जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,
परंतु एक वडीलच असे आहेत 
की,जे आपल्या मुलाला
आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.

वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं. त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे दिसली नाही.
काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असच असावं
दिसत नसलं तरी गोडवा आणि आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत.

शांत स्वभावाचा माणूस
         हा कधीही कमजोर नसतो...
        कारण या जगात पाण्यापेक्षा
           मऊ असे काहीच नाही...
   पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर
    भले भले डोंगर हि फोडून निघतात...
    माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
        तो पैसा कमविण्यात नाही.

          " जीवन आहे
          तेथे आठवण आहे."

            "आठवण आहे
           तेथे भावना आहे."

             "भावना आहे
             तेथे मैत्री आहे."

            आणि मैत्री आहे
     तेथे नक्कीच,तुम्ही आहात..!

Nice Thoughts Collection in Marathi

काही  माणसं  तशी  साधीच  असतात पण त्यांच्या  साधेपणात एक मोठेपणा आसतो ,🙏🏻
विचारात  एक  तेज असते, ,बोलण्यात  नम्रता  असते  ,🙏🏻
वागण्यात  सौजन्य  असतं आणि  ह्दयात  असतो स्नेहाचा  झरा

💞 'मन' ओळखणारयांपेक्षा 👏🏻मन जपणारी 👨‍👨‍👦‍👦 माणसं हवीत... कारण, 🤗ओळख ही क्षणभरासाठी असते तर 👏🏻जपवणूक 🤗 आयुष्यभरासाठी!!!

*वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं*. *त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण* *ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे* *दिसली नाही. काही अंशी आपलं एखाद्याच्या* *आयुष्यातलं अस्तित्व असच असावं*
*दिसत नसलं तरी गोडवा आणि*
*आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत*.
               
*आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे*
*आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.*
*जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,*
*परंतु एक वडीलच असे आहेत* 
*की,जे आपल्या मुलाला*
*आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.*

🌼🌼  || *सुप्रभात* ||  🌼🌼

✍🏻
     *मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत* ...' कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर *जपवणूक आयुष्यभरासाठी!*
      "" *भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल*  पण माझ्यापासून कोणाचे *नुकसान* नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो

        🌴🐾🐾🌴
🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹
*आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो*🌺

👉 *एच.एम.टी. (घड्याळ)*
👉 *अॅम्बेसॅडर (गाडी)*
👉 *नोकिया (मोबाइल)*
या सर्वांच्या गुणवत्तेमध्ये कोणतीच कमी नव्हती,
परंतु तरीपण हे बाजारातुन, नामशेष झाले,
कारण त्यांनी वेळेनुसार बदल करुन घेतला नाही,
त्यामुळे माणसाला वेळेनुसार आपल्य
👉 *व्यवसायात*
👉 *कामात*
👉 *स्वभावात*
बदल करत राहीले पाहिजे...!!

*UPDATE* & *UPGRADE* TIME TO TIME

Collection Excellent Thoughts in Marathi

सफलता नेहमी चांगल्या
      विचारातू येते,
🎪चांगले विचार हे नेहमी चांगल्या
       विचार असणा-या माणसांच्या
       संगतीतून येतात,
🎪आणि म्हणूनच मला अभिमान
      व आनंद आहे की मी चांगले
      विचार असणा-या लोकांच्या
      संगतीत आहे.

या जगात सर्वात...
           मोठी संपत्ती "बुध्दी"
      सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
      सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
      सर्वात चांगले औषध "हसू"    
  आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे".
🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹
।। नेहमी आनंदी रहा।।

👗 कपडे झाले छोटे,
🙈 लाज कुठुन येणार,
🌾 धान्य झाले हाईब्रेड,
💪 ताकद कुठुन येणार,
🌸 फुल झाली प्लास्टिकची,
😌 सुगंध कुठून येणार,
👩 चेहरा झाला मेकअपचा,
👸 रुप कुठून येणार,
👨 शिक्षक झाले टुयशनचे,
📚 विद्या कुठुन येणार,
🍱 भोजन झाले हाँटेलचे,
✊ तंदुरुस्ती कुठून येणार,
👻 प्रोग्राम झाले केबलचे,
😇 संस्कार कुठून येणार,
💴 माणसे झाली पैशाची,
🙏 दया कुठुन येणार,
🏭 धंदे झाले हायफाय,
🏢 बरकत कुठुन येणार,
😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी,
👤 भगवंत कुठून येणार,
👫 मित्र झाले वॉट्सअपचे,
💃🏃 भेटायला कुठून येणार

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे ,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका
आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा......!!

जेंव्हा मायेची आणि
‪‎प्रेमाची‬ माणसं आपल्या
 ‪‎जवळ‬ असतात..
तेव्हा‬ दुःख ‪कितीही
मोठं‬ असलं तरी त्याच्या ‪
वेदना‬ जाणवत ‪नाहीत‬.

मला हरण्याची कधीच भीती नाही
✒कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय.
✒मी एक दिवस चमकणारच हे निच्छीत आहे .
✒शेवटी साथ तुमच्या सारख्या गोड  माणसांची आहे..

गाय कचरा खाऊन सुध्दा दूध देते, तर साप दूध पिऊन देखील विषच देतो.ll
तसंच काही लोकांचं असतं.ll
तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात, व जे कृतघ्न नसतात ते तुमच्या विरोधात कारवाया करतात,
हा त्यांच्यावरील संस्काराचा,सोबतीचा व त्यांच्या प्रवृत्तीचाच भाग असतो.।।
आपण आपले कर्तव्य करत जावे.।।

घड्याळ जरी "सोन्याचं" असलं पण त्यामध्ये"बॅटरीच" नसेल तर त्याची किंमत शुन्यच..!! माणूसही कितीही "मोठा" किंवा "श्रीमंत"असला पण त्यामध्ये "सत्कार्य" आणि"माणुसकी" ची उर्जा नसेल तर तो ही शुन्यच.."
जगातील सर्वात लांब आणि सुंदर इंग्रजी शब्द म्हणजे
          "SMILES
कारण  पहिल्या "S" पासून
दुस-या "S" पर्यंत पोहोचायला "MILE" लागतात...म्हणून......नेहमी हसत रहा...

मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा
आवडीनं जवळ येत
त्यामुळं आयुष्य हे
एकदाच आहे सर्वांवर
मनापासून प्रेम करा...

स्नेह एकदाच जुळतो.
स्नेहाचा धागा फार नाजूक असतो.
एकदा तुटला कि, परत जोडता येत नाही आणि जोडला, तरी गाठ राहते....कायमची!
फारच थोड्याच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो.
बाकी  सर्वाना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो....त्यालाच जीवन म्हणतात....!

सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते
नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते
जे आपल्या हिमतीच्या जोरावर
जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते  

कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी  माणुसकी कमी करु नका..!!
चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे, पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे. गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.पण एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका...!!

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले
की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही.
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप
चांगले मित्र आहेत.
नातं ठेवा अगर ठेवू नका,
विश्वास मात्र
जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो
तिथं नातं
आपोआप बनत जात......

सोडू म्हणता सुटत नाहीत,
विसरु म्हणता विसरत नाहीत,
काही प्रसंग,
काही व्यक्ति,
काही केल्या डोळ्यांसमोरुन हटत नाहीत.
आपसुकच आठवते त्याला 'आठवण' म्हणतात.
आपुलकीची माणसं "सदासर्वदा आठवणीतच" असतात.

लोक म्हणतात सोन्याचा मोह कोणाला आवरत नाही,
👌पण माझ्याकडे सोन्या😘 सारखे " माणस "आहे..
मला बाकी कशाचीच कमी नाहीये.....! अगदी तुमच्यासारखे😘


👍🏻 *सत्याच्या वाटेवर स्वप्न*😞
*तुटून जातात*,
🏜 *निसर्ग बदलला कि फुले*🌻
*सुकून जातात*..!
😉 *मनापासून आठवण काढली आहे*
*तुमची,*🙏🏻
*पुन्हा म्हणू नका आपली माणसे*😎
*विसरून जातात*....!!!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आंधळा माणूस एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना..

" दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे"

*कोणीही जर 'विनाकारण'*
*तुमच्या बद्दल 'तिरस्कार'*
*व्यक्त करत असेल,*

*'राग' व्यक्त करत असेल*
*तर फक्त 'शांत' रहा..*

*कारण जर ''जाळायलाच''*
*काही नसेल तर ''पेटलेली काडी''*
*सुद्धा "आपोआप" विझुन जाते..*

*🙏🏻🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻🙏🏻*

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो ,
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात ....
पण त्या सुटणाऱ्या असतात , या उलट जो दुसाऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही ,,,,,,
" किती वेळा मागितलं तरी
सुख उसनं मिळत नाही "
" एखाद्या जागी बसून कधीच
ध्येयाचं शिखर गाठता येत नाही "
" आपल्या देवावर नेहमी
नि:संकोच विश्वास ठेवा "
" योग्य वेळी तो इतकं देतो की
मागायला काहीच उरत नाही
💐💐💐💐
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*"

🎾🎾✍🏼एक सुंदर सुविचार👌🏼🎄🍁🎄🍁

समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
   ☄Be Positive☄,,,💐💐💐
          दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....
कारण
श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं."🍃🍂🍃🍂

🍎🌻शुभ सकाळ🌻🍎

*✍🏻सुंदर विचार✍🏻*
🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃
*माणूस तेंव्हा मोठा नसतो जेंव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो...*
*मोठा तर तो तेंव्हा होतो जेंव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो...*
🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃
*😊शुभ सकाल😊*

खुप काही अपेक्षा करावी आणि सत्यात
काहीतरी वेगळंच असावं,
असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात..
कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट
जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते...
कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा अचानक
अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन
जाते.
💐 💐...शुभ सकाळ....💐 💐

👌💐 *एक छान मेसेज* 👌💐

☝ *कमीपणा घ्यायला शिकलो*
    
      _म्हणून. .. आजवर खूप_
      _माणसं कमावली..._

      *हिच आमची श्रीमंती...!!*

☝ *नाते सांभाळायचे*
        *असेल तर*

      _चुका सांभाळून घेण्याची_
      _मानसिकता असावी ..._
      _आणि_

      *नाते टिकवावयाचे*
      *असेल तर*

      _नको तिथे चुका काढण्याची_
      _सवय नसावी ..._

☝ *ताकद आणि पैसा हे*
        _जीवनाचे फळ आहे._

     _परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम_

     *हे जीवनाचे मूळ आहे.*

☝ *तुमच्या पाठीशी*
       *किती जण आहेत*

       _हे मोजण्यापेक्षा,_

       _तुम्ही किती जणांच्या_
       _पाठीशी आहात_
       *याला महत्त्व आहे.*
     
☝ *"एखादे संकट आले की,*
     _समजायचे त्या संकटाबरोबर_
     _संधी पण आली._

     *कारण संकट हे कधीच*
     _संधी शिवाय एकटा प्रवास_
     _करत नाही._

     *संकट हे संधीचा*
     
     *राखणदार असते.*

     *फक्त संकटावर मात करा,*
     *मग संधी तुमचीच आहे".*

☝ _"वडाचे झाड कधीच_
       _पडत नाही,_

       _कारण ते जेवढे वर_
       _वाढते_
       _तेवढेच ते जमिनीखाली_
       _पसरते._

      *जीवनात तुम्हाला* 
      *जर पडायचे नसेल*

     _तर स्व: ताचा विस्तार_
     _वाढवता वेळी चांगल्या_
      *मित्रांची सोबत वाढवा".*

☝ *आयुष्यात सुई*
       *बनून रहा.*

     _कैची  बनून राहू नका._
     _कारण सुई  दोन_
     _तुकड्यांना  जोडते,_

    _आणि_
     _कैची एकाचे_
     *दोन तुकडे करते..*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

*जीवनामध्ये या 5 गोष्टीँना*
*कधीच तोडु नका.*

1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम

*कारण या गोष्टी तुटल्यावर*
*आवाज होत नाही.*

*परंतु वेदना खुप होतात.*

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

"चंदन" पेक्षा "वंदन"
जास्त शीतल आहे.

"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी"
होणे अधिक चांगल आहे.

"प्रभाव" चांगला असण्यापेक्षा
"स्वभाव" चांगला असणे खुप महत्त्वाचे आहे.

🌷🌺शुभ सकाळ🌺🌷

" जर विश्वास देवावर असेल ना ,
तर जे नशीबात लिहिलय ते नक्किच मिळणार ,

पण ..... स्वःताचा विश्वास स्वःतावर आणी स्वःताच्या कार्यावर असेल ना

तर देव सुध्दा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे "....

   ॥ शुभ सकाळ ॥

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक
भयानक असतात म्हणुन
मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण
   त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल...!

           मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!
  💐💐💐🙏🙏💐💐💐