Nice lines

नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये,

कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच खुदकनं हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल.

ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा आत्ताच बागेची काळजी घेण चांगलं...

No comments:

Post a Comment