गरज संपली की विचारांनाडावलणारी माणसं स्वार्था साठीचजवळ येतात,परंतु विचारांनी विचारांशी बांधलेलीमाणसं निस्वार्थी पणे संकटात सुध्दा जवळ येतात..आपण चंदन असल्याचीघोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो...!!
No comments:
Post a Comment