माणसे

आयुष्यात कधी वाईट वेळ
आलीच नसती..तर आपल्यात
लपलेले परके आणि
परक्यात लपलेले आपले
कधी कळलेच नसते...
आपल्या माणसांसोबत वेळ
नाही कळत. पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच
कळतात...

No comments:

Post a Comment