☝एकदा अर्जुन ने श्री कृष्णला सांगितले :-भिंतीवर काहीतरी असे लिहा की,आनंदात वाचले तर दु:ख होईल आणिदु:खात वाचले तर आनंद होईल....
प्रभु श्री कृष्णाने लिहिले :-👉"ही वेळही निघुन जाईल"👈
No comments:
Post a Comment