छत्रपतींना देवा प्रमाणे माना..
पण देव बनवु नका..

देव म्हटलं की मंदिर आलं.. मंदिर आलं की मुर्ती
आली..

मुर्ती आली की नवस आला.. नवस आला की
चमत्कार आला..

आणि छत्रपतींनी जो इतिहास घडवला तो
चमत्कारने घडला असे व्हायला नको..

इतिहास हा रक्त सांडुन व
मनगटाच्या बळावर घडला आहे..
चमत्काराने नव्हे..

||जय शिवराय ||

No comments:

Post a Comment