Aathavani

सत्याच्या वाटेवर स्वप्नतुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुलेसुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहेतुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसेविसरून जातात....!!

No comments:

Post a Comment