खास मुलींसाठी

मुली लग्न करताना ...मुलगा सरकारी नोकरीत आहे का?..
लाखो रुपये पगार आहे का?
मुम्बईत प्लॅट आहे का?
कार आहे का?
ह्या गोष्टी सर्रास विचारतात.....
पण त्या कधीही हा विचार करत नाहीत की स्वत:चा बाप 20-25 वर्ष मुम्बईत राहुन एक झोपडं नाही घेउ शकला ..कधि शेअर रिक्षाने पण स्टेशन ला नाह्रे गेला...अजुन भाड्याच्या खोलीत राहतो....
मग हा काल आलेला किंवा नुकताच नोकरिला लागलेला मुलगा एवढ्या सगळ्या अपेक्षा पुर्ण करु शकतो ?...नाही ना ...
स्वत:कधी साधा वडापाव वर खर्च नाही करत आणी मुलांची लायकी ठरवायला त्याना CCD लागतं..
.आणी खरच सुखी संसार व्हायला पाहीजे अस वाटत असेल तर जे मिळतय ते पण गमावण्याचची वेळ येते...कितीही बरी परिस्थिती असली मुलाची तरी मुलीला ते कमी लायकिच वाटत...
आणी उगाच आपल्या सासरला आपल्या माहेरला कमी लेखतात..
खरच ज्याच्याशी लग्न करायचय त्याच्यावर विश्वास ठेवा ..त्याच्या चांगल्या वाईटात त्याला साथ करा..खरच एक दिवस तो तुमच्या स्वत:च्या हिमतीवर कमीत-कमी 60%अपेक्षा नक्की पुर्ण करेल...
तुम्ही पण खुश रहाल आणी तो पण...उगाच अती अपेक्षा करणे चुकिचच...
या पोस्ट च बर्याच मुलीन्ना राग येयील पण काही बाबी यातील नक्कीच विचार करण्यासारख्या आहेत ते नक्की...

No comments:

Post a Comment