अनोळखी भाऊ

नक्की वाचा फक्त १ मिनिट लागेल.बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल..म्हणुन ती मुलगीपाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..एकटी मुलगी पाहुन शेजारीचअसलेल्या पान टपरीवरची काही मुलेही त्या ठेल्यापाशी आली...त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल..अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला..घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरतहोती..बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येतनव्हते..आपली ओढणी संभाळत.."भैया जल्दी दो"..या पलिकडे ती काहीच बोलतनव्हती..घाबरलेली तिची नजर फक्त खालीपाहत होती...तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला...आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्णभेदरुन गेली...तेवढ्यात तो युवक बोलला.." आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुनपाणी पुरी खातीयेस काय?".संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचेमुले चालते झाले..आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला...न राहुन तिने त्या युवकाला विचारल.."माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे".तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तरकुणाची तरी बहिणच ना"?.आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुनतेथुन निघुनगेला...त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या मुलिची मान आभिमानानेउंचावली....माझ्या भारताला अशा युवकांची गरज आहे..उद्याचा भक्कम भारत घडविण्यासाठी..

No comments:

Post a Comment