Brother Sister Relations

भाऊ आणि बहिणीने हे स्टोरी नक्की वाचा डोळ्यात पाणी येईन अशी शब्द रचना😢😢😢😢

💕भाव बहिणीचं नातं खूप गोड असत
म्हणून भांडण झाल तरी एकमेका कडे ओढ असते💕

" एकदा तुझं लग्न झाल ना की मग संपली जबाबदारी..."  आणि हा  "तुझ्या लग्नात मी अजिबात रडणार नाही " अस म्हणणारा तो भाऊच असतो...

"चल हट ...काळी कुठली..तुझ्यापेक्षा मीच गोरा आहे.." अस म्हणून चिडवणारा तो भाऊच असतो...

सर्वाचे कपडे आपल्या पसंतीनुसार घेतो आणि स्वतःचे कपडे बहिणीच्या पसंतीनुसार घेणारा तो भाऊच असतो...

ही स्टाईल मला शोभुन दिसेल का..? अस १००वेळा विचारणारा तो भाऊच असतो...

"मला नवीन गाडी घ्यायची आहे प्लीज बाबांना सांग..?" असा मस्का मारणारा तो भाऊच असतो...

"माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही,..असे म्हणून बहीणीचा फोन हक्काने घेणारा तो भाऊच असतो...

दादागिरी करून स्वतःचे कपडे धुवायला लावणारा तो भाऊ च असतो..

घरात जरी बहीणीशी भांडण झालेले असले तरी चारचौघात तिची स्तुती करणारा तो भाऊच असतो...

"आई..तु हीला समजावून सांग..नाहीतर मी हीला मारीन बरं का..?" असा टपोरी भाषेत धमकी देणारा तो भाऊच असतो...

परंतु.......

बहिणीच्या लग्नात शांतपणे
एका कोपर्यात....
आपलं तोंड लपवून ढसाढसा
रडणारा...तो...भाऊ..च असतो...!

ज्यांना बहीण आहे ते खरच खुप नशीबवाण आहे कारण बहीणीच्या तोंडुन शिव्या खाण्याचा आनंदच वेगळा असतो☺😛😄😃😌😙

खरचं बहीणीची काळजी घ्या कारण बहीन तुमच्यासंघ आयुष्यभर नही राहात

वाचन

📖 *वाचन का आवश्यक आहे ?* 📖

📚एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !

📘 श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.

📙 जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.

📒 पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.

📕 वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.

📔 टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.

📓 वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.

📚वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.

📖 टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.

📔
वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे.. अशी एक म्हण प्रचलित आहे.

📓 वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.

📕 वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.

📘 काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.

📕 वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.

📚 जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.

📒 आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.

📙 टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.

📚 जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.

📕 तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.

📓 ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.

📖 *जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.*

📖📘📚📓📔📕📙

Nice Thought in Marathi

!! स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा
               अभिमान बाळगुन
      लहान राहीलेले  कधीही चांगले.!!

!! खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत     नाही.....
       पण मनाने श्रीमंत नक्की बना .....
        कारण कळस जरी सोन्याचा असला तरी.......
   लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..!!

मन #चांगलं
आणि स्वभाव #Royal ठेवा ......
#देव आपल्याला काहीच कमी  पडु देणार नाही !!

सगळी दु:ख दूर झाल्यावर.....मन प्रसन्न होईल.....
हा भ्रम आहे......
मन प्रसन्न करा.....सगळी दु:खं दूर होतील...!!

'"आयुष्य नेहमीच एक संधी देते सोप्या शब्दात त्याला आज म्हणतात....!!

👌चांगली वस्तू .....👌चांगली व्यक्ती .....
                  आणि .....
        👌चांगले दिवस .....यांची किंम्मत निघून गेल्यावरच  कळते.... !!



 

Marriage Time Jokes Marathi

मांडवामध्ये पक्याचा लग्नसोहळा सुरू होता. 💑

ब्राम्हणाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली...👉

हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं.

ब्राम्हणाचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री
पुढे येऊ लागली.

*तिच्या हातात एक छोटं बाळ होतं...* 👧👼

त्या स्त्रीला 👸पाहताच नवऱ्या मुलीने पक्या च्या मुस्काटात मारली.
मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले.
मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर
काढली.
मुलीच्या भावांनी मुठी वळल्या.

ब्राम्हणाने
कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं,

ताई,👸 तू का पुढे आली आहेस ?
.
.
.
.
.
.

ती म्हणाली,

*तुम्ही बोललेलं मागे काहीही ऐकू 😵येत नव्हतं म्हणून!!!!*

😍😍😂😂😍😍

बघू हुशार कोण?

ऐका मानसाचे चार अक्षरी नाव काय?ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नावदुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नावतिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नावव चारही अक्षर म्हणजे त्याचे नावसांगा पाहु ते नाव काय ?

सासूच्या नवर्याच्या जावयाच्या बायकोच्या भावाच्या बहिणीचा मुलगा सासूचा कोण ?

सासूच्या नवर्याच्या जावयाच्या बायकोच्या भावाच्या बहिणीचा मुलगा सासूचा कोण

Answer Now

रक्त शेवटी लाल

नमस्कारचे सुद्धा आता
तुकडे पडलेत...
'जय भीम','  'जय जिजाऊ',  जय भगवान', 'जय मल्हार','जय रोहिदास', 'जय राणा'...

सकाळ सुद्धा आता
*'जात'* घेऊनच उगवते...
'शिवसकाळ', 'भिमसकाळ',
'लहूसकाळ'...

समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन, हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा आता *'जात'* सांगून टाकतात...
'मल्हारकवी'  'शिवकवी', 'भीमकवी', ...

वादळं सुद्धा आता
*'जात'* घेऊन येतात '
हिरवं वादळं', 'भगवं वादळं', 'निळं वादळं', 'पिवळं वादळं'...

रंगात विभागलेत आता
पाऊस, वारा, वादळं,
शहरातली दुकाने
अन्...
गावच्या वेशीसुद्धा...!

पण ...
रक्ताचा 'रंग' मात्र
अजूनही *'लालच'*..............!
😔😔😔
👍🏼👍🏼 करा यावर मात, *''मनुष्य हीच खरी आहे जात''*  ,, नाहीतर
देश  जाईल  धूळ खात ,,, या वर करा मात ,,
     *भारतीय  हीच आपली जात*

Earn Part Time

OneAD
PART TIME EARNING....
DAILY BONUS AMOUNT
SPIN GAME POINT
REFERRALS POINT
Reference Code : 94XHJQW1
Its not Fake..Its Ref-feral Earning app
Download : https://play.google.com/store/apps/details?id=com.application.onead&referrer=94XHJQW1

#OneAD

नक्की वाचा... आई

नक्की वाचा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही👇🏻
मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला ... अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..!

आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!

इतक्यात,.. मुलगा पटकन बोलला ...
"बाबा तिला कुठे Result दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!"

भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.

ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले... "हो रे ! ते पण खरच आहे...!

आमच लग्न झाल तेव्हा तीन महिन्यातच तुझी आई गर्भवती राहिली.. मी विचार केला लग्नानंतर कुठे फिरलो नाही.. व्यवस्थितपणे एकमेकांना समजल पण नाही,. तर ह्यावेळी गर्भपात करुन पुढे chance घेउया.. पण तुझी आई ठामपणे *"नाही"* म्हणाली.. नको ते नंतर वगैरे... फिरण, समजण पण नको... आणि तुझा जन्म झाला... *अशिक्षित होती ना...*

तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती...
*अशिक्षित होती ना...*

तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची.....
*अशिक्षित होती ना...*

तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची...
*अशिक्षित होती ना...*

तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास... तेव्हा रात्र-रात्र  जागुन ती परत सकाळी तिची काम चोख करायची....
*अशिक्षित होती ना...*

तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.
*अशिक्षित होती ना....*

बाळा.... चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात.. पण तुझ्य आईने आजवर कधीच तो बघितला नाही.
*अशिक्षित आहे ना ती...*

ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची... म्हणून  मी अभिमानाने सांगतो की *'तुझी आई अशिक्षित आहे...'*

हे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो.. "आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९०% मार्क मिळवतात.. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.
आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree  आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल......!

*बोध:*.... प्रत्येक मुला- मुलीनी *जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात.* त्यांनी विचार करावा, त्यांच्यासाठी काय काय सोसलय... आईवडिलांनी..🙏🏼🙏🏼

खूप छान विचार

🚶🏾khup Chan  हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........

🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍

🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍

🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍

🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल
त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍

🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍

🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो...
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले....
की यशालाही पर्याय नाही..✍🏻

🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍

🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"
तर "देवात" पण काढतात.....✍

🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल....
हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल....✍

🚶🏾👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍

🚶🏾👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!!
तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍

🚶🏾👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही...,
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍

🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍

🚶🏾👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍

🚶🏾👌एक सत्य  . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍

🚶🏾👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍

🚶🏾👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍

🚶🏾👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍

🚶🏾👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका
          कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही.....✍
💐💐🚩🚩👌🏻👌🏻👌🏻       खूप छान आहे वेळ असेल तर नक्की वाचा .