Nice SMS Thoughts

"एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पुर्णपणे कधीच तोडु नका..
कारण अजुन एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तरी निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे....
[
ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे. त्या पायरीला कधीच विसरू नका, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता,तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो..

।। शुभ सकाळ ।। शुभ दिन ।।

No comments:

Post a Comment