"बिल गेट" चे भारतीय लोकांविषयी मत...

"बिल गेट" चे भारतीय लोकांविषयी मत...
तो म्हणतो,
"भारत हा जगात
सगळ्यात श्रीमंत देश आहे.
या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी "भारत हा महासत्ता होऊ शकतो,
परंतु ,
मजेची गोष्ट ही आहे कि, या देश्यातील
लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून,
शेतकरी देवाला
दोष देत आत्महत्या करतो...।
कारण ,
त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण
आहे हेच त्याला कळत नाही ...।

या देश्यातील गरीब जनतेला कळत
नाही कि तुमच्या गरिबीला कोण जबाबदार आहे ?
इथल्या तरुणाला
कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे...?
भयाण वास्तव...
१) इथल्या तरुणाला गुलामी कळू नये
म्हणून, क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदीरे, यांची अफूची गोळी दिलेली असते तो त्यामध्येच गुंग झालेला असतो...
तसेच,
पायी, वारी, सण, उत्सव यांच्या नादी
लावले जाते....।
मग, ताण (Tension) आला कि दारूची दुकान जवळ असते....
करतो जीवन बरबाद...,
मग, स्वतःला दोष देतो ...
२) इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून...
भांडणे लावणाऱ्या मालिका,
तसेच उपास- तापास, व्रत-वैकल्ये....
यांमध्ये त्या गुंग
असतात ...
मग त्यांचे कुटुंब आणि
त्या...
त्यांना मग कोण सहन होत नाही ...(सासू, सासरे)
३) इथला नौकरी असणारे पुरुष असतात...
ते घाण्याला लावलेल्या
बैलासारखे राब-राब राबत असतात...
बँकेने दिलेले हफ्ते फेडण्यासाठी....
त्यालाच कळत नसते तो काय करतो ...
कारण, पगार जरी एक
लाख असला तरी ८०,००० हफ्ते
फेडण्यासाठी घालवत असतो ....।
एक बँकेचे कर्ज फेडले कि मग, बायको दुसरे (मोठे घर) कर्ज
काढायला सांगते...
काम एवढे असते
कि तो डोके वर काढू शकत नाही...
4) जेष्ट नागरिक ...
नोकरी करून शेवटी कुणीही त्याचे ऐकत नाही ...।
आश्रमाची वाट बघत असतो...
आणि,
जे लोकं जागरूक आहेत त्यांना...
अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती..
अनेक NGo मार्फत ..
वेगवेगळ्या पक्ष्याद्वारे गुंतून ठेवले जाते ...
मग कसा बदल होणार...?
कोण करणार...?
आता बाकी आहेत
त्यांनी विचार करावा...

No comments:

Post a Comment