Ashru

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा
     की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा
   टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!!
       "जगातील सर्वात महाग पाणी कोणते"
                  तर अश्रू .!!
"कारण त्यात एक टक्का पाणी आणि ९९टक्के भावना असतात".!!
"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"
हसा,आणि हसवत रहा.!!
काळजी घ्या .!!

No comments:

Post a Comment