2 Mitra chi Gosht

दोन मित्र असतात दोघांची परीस्थिती समान असते...

पहिला असतो तो व्यवसाय सुरू करतो.
आणि
तो आपल्या व्यवसायात खूप यशस्वी होतो. भरपूर संपत्ती मिळवितो.

दुसरा असतो तो नोकरी करत असतो .

दोघांतील परीस्थितीचे वर्णन केलं.
तर,
कुठे इंद्राचा ऐरावत...
आणि
कुठे गागा भट्टाची तट्टानी अशी होती.

एक दिवस अचानक श्रीमंत मित्राला व्यवसायात तोटा होतो.
मग बॅक गॅरंटी साठी दहा कोटी रुपये दोन दिवसांत जमा करावयाचे असतात.

श्रीमंत मित्र खूप चिंतेत असतो.
एवढी रक्कम तो दोन जमा करू शकत नाही.

दुसर्‍या मित्राजवळ जेव्हा तो जातो तेव्हा तो विचारतो काही अडचण आहे का...???

परंतु,
खूपदा विचारून सुद्धा श्रीमंत मित्र त्याला काही सांगत नाही.
कारण,
त्याला माहीत असतं की याला सांगून तरी काय फायदा...!!!
कारण,
याची काही एवढी ऐपत नाही.

खूप वेळा नंतर श्रीमंत मित्र त्याला आपली अडचण सांगतो.

दुसरा मित्र मग एक फोन करून सांगतो की अमुक अमुक बॅकेत अमुक अमुक खात्यात दह कोटी रुपये जमा कर.

मग,

पहिला मित्र म्हणतो हे बघ भलत्या वेळी विनोद करू नको.

दुसरा मित्र म्हणतो जारे तुझी अडचण दूर झालेली आहे.

त्यानंतर दोन दिवसांनी त्याला कळते की आपल्या खात्यात दहा कोटी रुपये जमा केलेले आहेत.

हे कसे काय शक्य झाले असे
पहिला मित्र विचारातो.

त्त्यानंतर दुसरा मित्र म्हणतो...

अरे मित्रा...
तू ज्यावेळी पैसे मिळवत होतास त्त्यावेळी मी मित्र मिळवत होतो...

👉जीवनात दोनच मित्र कमवा...
☺एक श्रीकृष्णा सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करता ही तुम्हाला विजयी करेल.
आणि
😊दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असताना ही तुमच्यासाठी युद्ध करेल.
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
This msg for only best lovely friends...
☺😉😊😘☺😉😊

No comments:

Post a Comment