तंबाखू खाणारयांनो,
आज आबा गेलेेे...
माणूस चांगला पण
तंबाखूने घात केला...

दारू पिणार्यांनो,
काही काळापूर्वीच
विलासराव गेले...
नेता कसा राजबिंडा पण
मद्याने माती केली...

गुटखा खाणार्यांनो,
शरद पवारसारख्या
जाणत्या नेत्यालासुद्धा
कँन्सर झाला होता...

हे महाराष्ट्रातले तीन मोठे नेते
त्यांनासुद्धा  किंमत मोजावी लागली, मग तुम्ही आम्ही किस खेत की मूली????

विचार करा...त्यांच्या कुटुंबियांची काय चूक? पण त्यांनाही शिक्षा भोगावी लागली...

या नेत्यांबद्दल आणि तुमच्या कुटुंबियांबद्दल जराही प्रेम, जिव्हाळा,आदर, आपुलकी वाटत असेल तर व्यसनांपासून दूर राहा...
तसं केलं तर तीच खरी श्रद्धांजली असेल आपल्या महान नेत्याला !!!!

?

?

No comments:

Post a Comment