नदीचा उगम छोटा असतो ; पण
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण    वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.

*साखर* गोड आहे कागदावर लिहून चालत नाही....
*खाल्ल्यावरच तिची चव कळते*
तसेच,
*नाते, मैत्री व प्रेम आहे सांगून भागत नाही*...
तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.
*चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो*....
गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो.....

💐💐सुप्रभात💐💐

No comments:

Post a Comment