घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही

संपली की विचारांना
डावलणारी माणसं स्वार्था साठीच
जवळ येतात,
परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली
माणसं निस्वार्थी पणे संकटात
सुध्दा जवळ येतात..
आपण चंदन असल्याची
घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो...!!

No comments:

Post a Comment